Top News
-
मुंबई महापालिकेत शेवटच्या सभेत ६ हजार कोटींचे प्रस्ताव ३१ मिनिटांत मंजूर; प्रचंड गदारोळ
मुंबई : मुंबई महापालिकेच्या मावळत्या सभागृहातील स्थायी समितीच्या अखेरच्या सभेचा सोमवारी प्रचंड गदारोळ व घोषणाबाजीत समारोप झाला. हरकतीचा मुद्दा मांडू…
Read More » -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आता राज्य सरकारकडे अधिकार
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्यास पुरेसा वेळ मिळावा, यासाठी दोन विधेयके सोमवारी…
Read More » -
कृषी पंपाच्या वीज तोडणीवरून भाजप आक्रमक
मुंबई : कृषिपंपाच्या थकीत वीजबिलामुळे सुरू असलेली वीज तोडणीची कारवाई तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी विरोधकांनी सोमवारी विधानसभेत आक्रमक पवित्रा धारण…
Read More » -
‘एनएसई’च्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना अटक
नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने अटक…
Read More » -
आता राजकीय आरोप वाढतील, रेटून खोटं बोलणं चालू राहील : आदित्य ठाकरे
मुंबई भाजप नेत्यांना नैराश्य आले असून आता राजकीय आरोप वाढत राहतील आणि रेटून खोटं बोलणं चालू राहिल’, असे राज्याचे पर्यटन,…
Read More » -
नारायण राणे यांना बंगल्याच्या अनधिकृत बांधकामासंबंधी मुंबई महापालिकेची नोटीस
मुंबई : सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ. नितेश राणे यांचा शिवसेनेशी विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्याशी…
Read More » -
युद्ध थांबविण्यासाठी तुर्कीच्या राष्ट्रपतींची मध्यस्थीची तयारी, मात्र पुतिन यांच्या अटी !
मास्को : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाचा परिणाम काय होईल? या विचाराने संपूर्ण जग चिंतित आहे. यातच, युद्धाच्या…
Read More » -
आयपीएल २०२२ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, मुंबईचा पहिला सामना २७ मार्चला
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात…
Read More » -
राज्यपालांना पद आणि अधिकाराचे तारतम्य नाही; शरद पवारांची सडकून टीका
उस्मानाबाद : राज्यपाल यांनी काही भाषण केलं. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केलं. त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही. मुळात पद…
Read More » -
सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी भारताचा श्रीलंकेवर १ डाव, २२२ धावांनी दणदणीत विजय
मोहाली : ‘सर’ रवींद्र जडेजाने भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवले. नाबाद १७५ धावांच्या खेळीनंतर अष्टपैलू जडेजाने गोलंदाजीतही अविस्मरणीय कामगिरी…
Read More »