राजकारण
-
उत्तर प्रदेशसह तीन राज्यांत कमळ फुलणार, काँग्रेसचा सफाया; जनमत चाचण्यांचे अंदाज
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता येणार असा अंदाज बहुतांश जनमत चाचण्यांतून व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर…
Read More » -
मुंबई महापालिकेत शेवटच्या सभेत ६ हजार कोटींचे प्रस्ताव ३१ मिनिटांत मंजूर; प्रचंड गदारोळ
मुंबई : मुंबई महापालिकेच्या मावळत्या सभागृहातील स्थायी समितीच्या अखेरच्या सभेचा सोमवारी प्रचंड गदारोळ व घोषणाबाजीत समारोप झाला. हरकतीचा मुद्दा मांडू…
Read More » -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आता राज्य सरकारकडे अधिकार
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्यास पुरेसा वेळ मिळावा, यासाठी दोन विधेयके सोमवारी…
Read More » -
कृषी पंपाच्या वीज तोडणीवरून भाजप आक्रमक
मुंबई : कृषिपंपाच्या थकीत वीजबिलामुळे सुरू असलेली वीज तोडणीची कारवाई तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी विरोधकांनी सोमवारी विधानसभेत आक्रमक पवित्रा धारण…
Read More » -
उत्तर प्रदेशात आज शेवटच्या टप्प्यातील मतदान
लखनऊ : उत्तर प्रदेशात शेवटच्या आणि सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील ५४ जागांसाठी मतदान होत…
Read More » -
आता राजकीय आरोप वाढतील, रेटून खोटं बोलणं चालू राहील : आदित्य ठाकरे
मुंबई भाजप नेत्यांना नैराश्य आले असून आता राजकीय आरोप वाढत राहतील आणि रेटून खोटं बोलणं चालू राहिल’, असे राज्याचे पर्यटन,…
Read More » -
नारायण राणे यांना बंगल्याच्या अनधिकृत बांधकामासंबंधी मुंबई महापालिकेची नोटीस
मुंबई : सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ. नितेश राणे यांचा शिवसेनेशी विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्याशी…
Read More » -
राज्यपालांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम योग्यच : अमोल कोल्हे
पुणे : आजकाल राजकारणात मोठ्या महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तींकडून चुकीची वक्तव्य होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याकडे मी लक्ष…
Read More » -
प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची भाजपची प्रवृत्ती; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
कराड : युक्रेनमध्ये अडकलेल्या दहा हजार विद्यार्थ्यांना देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून फारसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या…
Read More » -
राज्यपालांना पद आणि अधिकाराचे तारतम्य नाही; शरद पवारांची सडकून टीका
उस्मानाबाद : राज्यपाल यांनी काही भाषण केलं. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केलं. त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही. मुळात पद…
Read More »