राजकारण
-
नवाब मलिकांना वाचवण्याची सरकारची भूमिका दुर्दैवी : फडणवीस
नागपूर : काही वेळापूर्वीच नवाब मलिकांना न्यायालयाने आठ दिवासांची कोठडी सुनवाली आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दाऊद…
Read More » -
नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी; राजीनामा न घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मलिक…
Read More » -
नवाब मलिकांच्या अटकेवर बोलण्यास समीर वानखेडेंचा नकार !
ठाणे : ईडीने राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. दुसरीकडे तत्कालीन एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे कोपरी पोलीस…
Read More » -
आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
मुंबई : तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.…
Read More » -
ईडी कार्यालयातून नवाब मलिकांचा भाजपवर हल्लबोल; ट्विटरवर म्हणाले, ‘ना डरेंगे, ना झुकेंगे’
मुंबई : ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांची सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, ईडीने नवाब…
Read More » -
रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांच्या मुद्द्यावरुन सोमय्यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : राज्याच्या साडेबारा कोटी जनतेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिनिधीत्व करत आहेत आणि त्यांच्यावर जर १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचे आरोप होत…
Read More » -
कर्नाटकातील बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी ८ जणांना अटक
बंगळुरू : कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा…
Read More » -
सत्ता आणि तपास यंत्रणेचा गैरवापर; शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई : सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. जे जाहीरपणाने बोलतात त्यांच्याविरोधात यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी…
Read More » -
नवाब मलिकांच्या घरी ईडीचा छापा; ताब्यात घेऊन चौकशी सुरु
मुंबई : ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. नवाब मलिक यांच्या…
Read More » -
उत्तर प्रदेशात आज चौथ्या टप्प्यातील मतदान; ५९ जागांसाठी ६२४ उमेदवार
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये आज (बुधवार) चौथ्या टप्प्यात ९ जिल्ह्यांतील ५९ जागांवर मतदान होत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, रायबरेली,…
Read More »