राजकारण
-
ईडीच्या समन्समध्ये नवाब मलिक ‘महसूल मंत्री’ !
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना कोणताही समन्स न बजावताच ईडीने घरातून नेले. तसेच समन्सवर…
Read More » -
फडणवीस दाम्पत्याविरुद्ध ३ वर्षांपूर्वीच ईडीकडे तक्रार; अद्याप चौकशी का नाही ?
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मलिक यांच्या…
Read More » -
फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचा सहभाग असल्याचे दु:ख; आदित्य ठाकरेंची कबुली
लखनऊ : महाराष्ट्रात मागील सरकारच्या कार्यकाळात काही चुकीच्या गोष्टी घडल्या. त्या सरकारमध्ये भाजपसोबत असल्याचे दु:ख वाटत असल्याचे कबुली महाराष्ट्राचे पर्यावरण…
Read More » -
अडचणीत आणणाऱ्या व्यक्ती भाजपच्या रडारवर; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि…
Read More » -
दुकानांच्या पाट्या मराठीतच हव्यात!; व्यापारी संघटनेला हायकोर्टाने फटकारले
मुंबई : राज्यातील दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेत पाट्या लावणे बंधनकारक करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या व्यापारी संघटनेला हायकोर्टाने…
Read More » -
शैक्षणिक संस्थांचा गणवेश अनिवार्य, हायकोर्टाचे निर्देश; धार्मिक वस्त्रांना मनाई
बंगळुरू : ज्या शिक्षण संस्थांमध्ये गणवेशाचा नियम असेल, तो तेथील विद्यार्थ्यांनी पाळलाच पाहिजे, असे आदेश कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश रितुराज…
Read More » -
नवाब मलिकांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जींची शरद पवारांशी चर्चा
मुंबई : महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. मलिकांवर राजीनाम्याची टांगती…
Read More » -
राजकारण तापले; नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.…
Read More » -
विरोधकांसाठी ईडी आणि भाजपत आले की घोटाळामुक्त, हे कसं?
इंदापूर : नवाब मलिक यांना अटक आणि राज्यातला पॉलिटिकल ड्रामा यावर नेते भरभरून व्यक्त होत आहेत. काही वेळापूर्वीच विरोधी पक्षेनेते…
Read More » -
घोटाळेबाज त्रिकुटाकडून आतापर्यंत १८ हजार कोटी वसूल
नवी दिल्ली : भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून फरार कर्जबुडव्यांकडून वसुलीची मोहीम जोरात सुरू आहे. विजय माल्या, नीरव मोदी…
Read More »