इतर
-
श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर अतिरेक्यांचा हल्ला; २ जवान शहीद
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेक्यांनी डोकं वर काढलं आहे. श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर अतिरेक्यांनी मोठा हल्ला केला आहे. हा हल्ला…
Read More » -
सरन्यायाधीश पदासाठी एन.व्ही रमण यांच्या नावाची शिफारस
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल लवकरच संपणार असून, नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे.…
Read More » -
टीआरपी घोटाळा : अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाईपासून दिलेला दिलासा कोर्टाकडून रद्द
मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी १२ आठवड्यांत तपास पूर्ण करु अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. दरम्यान यावेळी हायकोर्टाने रिपब्लिक…
Read More » -
बदलीमुळे नाराज कारागृह अधीक्षकाची इच्छा मरणाची मागणी
पुणे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्यातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सरकारभोवती संकटाचं हे वादळ घोंगावत असतानाच पुण्यातील कारागृह…
Read More » -
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा बसवर हल्ला; ३ जवान शहीद, ८ गंभीर जखमी
नारायणपूरः छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी DRG आणि ITBP च्या जवानांनी भरलेल्या बसला नक्षलवाद्यांना स्फोटांनी उडवून दिलीय. या स्फोटात 3 जवान शहीद…
Read More » -
मनसुख हिरण हत्याप्रकरणात सचिन वाझेंचा सहभाग उघड : एटीएसचा दावा
मुंबई : एटीएसला आपल्या तपासात अनेक पुरावे सापडले, त्यावरुन सचिन वाझे यांचा जबाब खोटा असल्याचं निष्पन्न झालं. अशातच सध्या सचिन…
Read More » -
‘लोन मोरेटोरियम’ला मुदतवाढ नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने लोन मोरेटोरियममध्ये कोणत्याही प्रकारची मूदतवाढ देण्यात येणार…
Read More » -
कृषी वीज बिल कोरे करणारे उपायुक्त वामन कदम यांचा सत्कार
औरंगाबाद/मुंबई : कृषीपंप वीज ग्राहक शेतकरी तथा औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त वामन गणपत कदम यांनी त्यांच्याकडे थकीत असलेल्या वीज…
Read More » -
परमबीर सिंगांची सुप्रीम कोर्टात धाव; गृहमंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशीची मागणी
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh letter) यांनी सुप्रीम कोर्टात याचिका (Supreme Court) दाखल केली…
Read More » -
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे गूढ उकलल्याचा ‘एटीएस चा दावा
मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे गूढ अखेर उकलले आहे. तशी माहिती खुद्द एटीएसचे DIG…
Read More »