NCP
-
राजकारण
संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहे का? – प्रवीण दरेकर
मुंबई: शिवसेनेसाठी खस्ता खाणाऱ्या आणि बंजारा समाज पक्षाच्या पाठिशी उभा करणाऱ्या संजय राठोड यांचा बचाव करण्यासाठी संजय राऊत (Sanjay Raut)…
Read More » -
राजकारण
मुख्यमंत्री आक्रमक; शिमग्यानंतर प्रशासन आणि मंत्रिमंडळात बदलाचे संकेत
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपिंगच्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला आहे. आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो. अशाप्रकारे फोन…
Read More » -
राजकारण
‘लेटर बॉम्ब’प्रकरणी सुप्रिया सुळेंची सोनियांशी चर्चा!
मुंबई: परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस दलातील बदल्यांतील भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर आता महाविकास…
Read More » -
राजकारण
ठाकरे सरकार अस्थिर नाही, तर खंबीर; नवाब मलिक
मुंबई : राज्यपालांना भेटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे असे भाजप सांगत आहे परंतु महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर…
Read More » -
राजकारण
किसान मोर्चाची २६ मार्चला ‘भारत बंद’ची हाक
मुंबई : संयुक्त किसान मोर्चाने दिनांक २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली असून या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा…
Read More » -
राजकारण
फोन टॅप करण्याचा अधिकार फडणवीस आणि रश्मी शुक्लांना कोणी दिला?
सांगली : राज्यातील पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या गोष्टीची…
Read More » -
राजकारण
परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचे…
Read More » -
राजकारण
एटीएसच्या तपासामुळे ‘कहानी में ट्विस्ट!’
मुंबई : सचिन वाझे प्रकरणात एटीएसने अजून एक महागडी कार जप्त केली आहे. ही व्हॉल्वो कार थेट दमणमधून जप्त करण्यात…
Read More » -
राजकारण
भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नका : उद्धव ठाकरे
मुंबई : परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.…
Read More » -
राजकारण
१५ फेब्रुवारीला नागपुर मुंबई विमान प्रवास केला, गृहमंत्र्यांची कबुली
मुंबई : भाजपच्या आरोपांवर स्पष्टीकरण देतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आपण १५ फेब्रुवारीला नागपुर मुंबई प्रवास केल्याची कबुली दिली आहे.…
Read More »