NCP
-
राजकारण
परमबीर सिंग प्रकरणात आता ईडी, सीबीआयची होणार एन्ट्री : चंद्रकांत पाटील
पंढरपूर: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं व विधान केलं आहे.…
Read More » -
राजकारण
पंढरपूर विधानसभा पोटनिवणुकीसाठी भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी
मुंबई : पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत…
Read More » -
राजकारण
बांगलादेश मुक्ती लढ्यात पंतप्रधानांना नक्की कधी अटक झाली? जयंत पाटील यांचा सवाल
मुंबई : आपले पंतप्रधान बांग्लादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणत्या पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची…
Read More » -
राजकारण
राष्ट्रवादीबाबत भाजप श्रेष्ठी देतील तो निर्णय मान्य : चंद्रकांत पाटील
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट…
Read More » -
राजकारण
राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार?
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलच तापलं आहे. सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर…
Read More » -
राजकारण
शरद पवार-अमित शाह भेटीच्या बातमीने महाराष्ट्रात चर्चेला उधाण
मुंबई : शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे.…
Read More » -
राजकारण
राज्यात ३ पक्षांचे सरकार, मिठाचा खडा टाकू नका!
बारामती : ‘राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे घेत…
Read More » -
राजकारण
गायब केलेला डीव्हीआर, सीपीयू मिठी नदीत सापडला
मुंबई : मुकेश अंबानी धमकी प्रकरण आणि मनुसख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात निलंबित पोलीस…
Read More » -
राजकारण
गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कार्यक्षमतेवर शिवसेनेचा सवाल
मुंबई : अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद…
Read More » -
राजकारण
पोलीस दलाला जनतेच्या मनातून उतरवण्याचे काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही : अजित पवार
मुंबई : कायदा व सुव्यवस्थेला किंवा पोलिस दलाच्या कामकाजाला गालबोट लावण्याचं कोण काम करत असेल… जनतेच्या मनातून पोलिस दलाला उतरवण्याचे…
Read More »