Devendra Fadnavis
-
राजकारण
फोन टॅप करण्याचा अधिकार फडणवीस आणि रश्मी शुक्लांना कोणी दिला?
सांगली : राज्यातील पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या गोष्टीची…
Read More » -
राजकारण
परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचे…
Read More » -
राजकारण
भाजपासाठी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केले; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
मुंबई : भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलात बदल्या करण्यासाठी गैर प्रकार झाल्याचा आरोप…
Read More » -
राजकारण
एटीएसच्या तपासामुळे ‘कहानी में ट्विस्ट!’
मुंबई : सचिन वाझे प्रकरणात एटीएसने अजून एक महागडी कार जप्त केली आहे. ही व्हॉल्वो कार थेट दमणमधून जप्त करण्यात…
Read More » -
राजकारण
१५ फेब्रुवारीला नागपुर मुंबई विमान प्रवास केला, गृहमंत्र्यांची कबुली
मुंबई : भाजपच्या आरोपांवर स्पष्टीकरण देतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आपण १५ फेब्रुवारीला नागपुर मुंबई प्रवास केल्याची कबुली दिली आहे.…
Read More » -
राजकारण
पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची सीबीआय चौकशी करा
मुंबई: परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप केल्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)…
Read More » -
राजकारण
अनिल देशमुख १५ फेब्रुवारीला विमानाने मुंबईत; त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला : फडणवीस
मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी होम क्वॉरंटाईन नव्हते. ते एका खासगी विमानाने मुंबईत आले होते. त्या दिवशी…
Read More » -
राजकारण
संजीव भट्ट यांच्या आरोपानंतर गुजरातमध्ये राजीनामे घेतले का? : संजय राऊत
नवी दिल्ली: परमबीर सिंग हे सर्वोच्च न्यायालयाच्या यंत्रणेचा वापर करुन राज्य सरकारवर दबाव आणू पाहत आहेत. तशी वेळ आली तर…
Read More » -
राजकारण
अनिल देशमुखांच्या खुलाश्याने फडणवीस, मुनगंटीवार यांच्या आरोपातील ‘हवा गुल्ल’
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, असा दावा…
Read More » -
राजकारण
फडणवीसांच्या गोटातील ४ वरिष्ठ अधिकार्यांकडून ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे फोन टॅप!
मुंबई : केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम आणि एक हाती नेतृत्व असल्यामुळे राज्यातील ठाकरे सरकारचा हा प्रयोग फार काळ…
Read More »