फोकस
-
वरळीत लिफ्ट कोसळून ४ ठार
मुंबई : वरळीच्या हनुमान गल्लीमध्ये एका इमारतीची लिफ्ट कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी आहे. ललित अंबिका…
Read More » -
गोव्यात दरड कोसळून दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली आख्खी रेल्वे गाडी
मुंबई/पणजी – गेल्या तीन चार दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना जोरदार तडाखा दिला आहे. हा मुसळधार पाऊस आणि…
Read More » -
कोल्हापुरात पूरस्थिती; किती गावे पाण्याखाली? पंचगंगेची पाणीपातळी किती फुटांवर?
कोल्हापूर : राज्यात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांसह आता कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर बनली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 53 फुटांवर पोहोचली…
Read More » -
सातारा जिल्ह्यात तब्बल सहा ठिकाणी दरडी कोसळल्या; अनेक संसार उद्ध्वस्त, कुठे किती मृत्यू?
सातारा : महाराष्ट्रावर मुसळधार पावासामुळे मोठं संकट ओढावलं आहे. सातारा जिल्ह्यात तब्बल ६ ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.…
Read More » -
दरड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना कोणी किती दिली मदत?
नवी दिल्ली/मुंबई : कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. आतापर्यंत यात ७० हून अधिक…
Read More » -
राज्यात पावसामुळे आतापर्यंत १२९ मृत्यू
मुंबई : महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहा:कार सुरु आहे. गेल्या काही दिवसांत पावसामुळे तब्बल १२९ नागरिकांचा बळी…
Read More » -
कृष्णा, वारणा नद्यांना पूर; सांगली जिल्ह्यातील २५ रस्ते पाण्याखाली
सांगली : राज्यात रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं हाहा:कार माजवला आहे. या तिन जिल्ह्यात दरड कोसळून ६० पेक्षा अधिक…
Read More » -
राज्यात दरडी कोसळून आतापर्यंत ८३ जणांचा मृत्यू
मुंबई : महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरडी कोसळून आतापर्यंत ८३ जणांचा मृत्यू झाला आहे.…
Read More » -
महाराष्ट्रावरचे हे मोठं संकट, मदतीत कुचराई होता कामा नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई : गेल्या २ दिवसांपासून कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं अनेक जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह पश्चिम…
Read More » -
तिरुपतीला निघालेल्या नाशिकच्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ ठार, तिघे गंभीर
उस्मानाबाद : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनास उस्मानाबाद जिल्ह्यात भीषण अपघात झाला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गाडीला मागून…
Read More »