फोकस
-
कृष्णा, वारणा नद्यांना पूर; सांगली जिल्ह्यातील २५ रस्ते पाण्याखाली
सांगली : राज्यात रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं हाहा:कार माजवला आहे. या तिन जिल्ह्यात दरड कोसळून ६० पेक्षा अधिक…
Read More » -
राज्यात दरडी कोसळून आतापर्यंत ८३ जणांचा मृत्यू
मुंबई : महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरडी कोसळून आतापर्यंत ८३ जणांचा मृत्यू झाला आहे.…
Read More » -
महाराष्ट्रावरचे हे मोठं संकट, मदतीत कुचराई होता कामा नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई : गेल्या २ दिवसांपासून कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं अनेक जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह पश्चिम…
Read More » -
तिरुपतीला निघालेल्या नाशिकच्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ ठार, तिघे गंभीर
उस्मानाबाद : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनास उस्मानाबाद जिल्ह्यात भीषण अपघात झाला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गाडीला मागून…
Read More » -
गोवंडीत इमारतीचा भाग कोसळला; तिघांचा मृत्यू, ७ जण जखमी
मुंबई – मुंबईतील गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सात जण…
Read More » -
कोकणात जलप्रलय, अनेक शहरे पाण्याखाली; कोल्हापूरला धोक्याची घंटा
मुंबई : रत्नागिरी, रायगडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने महाड, चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूरमध्ये महापूर आल्याने हाहा:कार उडाला आहे. महामार्ग व कोकण…
Read More » -
पावसाचे रौद्ररुप! कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात कोसळ’धार’!
मुंबई : राज्यात पावसाने रौद्ररुप धारण केले असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपून…
Read More » -
राज कुंद्राने अटक टाळण्यासाठी क्राइम ब्रांचला दिले होते २५ लाख !
मुंबई – बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती बिझनेसमन राज कुंद्राला अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अॅपच्या सहाय्याने रिलीज करण्याच्या…
Read More » -
दै. भास्कर वृत्तसमुहाच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे
भोपाळ : देशातील अनेक राज्यात ईडीकडून धाडसत्राची मोहीम सुरू असून गेल्या काही दिवसांता महाराष्ट्रातील बड्या नेत्यांवरही ईडीकडून कारवाई करण्यात आली…
Read More » -
पेगॅसस प्रकरणाची चौकशी व्हावी; एडिटर्स गिल्डची मागणी
नवी दिल्ली : पेगॅसस तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्र सरकारच्या यंत्रणांनी राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती यांच्यावर पाळत ठेवल्याच्या प्रसिद्ध…
Read More »