#dg24 Breaking
-
राजकारण
मुंबईतील भाजप नेत्याच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार, रेश्मा खान यांचा जामीन फेटाळला
मुंबई : मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे नेते हैदर आझम यांची पत्नी रेश्मा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.…
Read More » -
Top News
गोव्यातही काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीची चाचपणी
गोवा : गोव्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी गोव्यातील राजकारणाला वेग आला आहे. गोव्यातही महाराष्ट्राप्रमाणेच…
Read More » -
Top News
…तर संपूर्ण इमारत सील होणार!; मुंबई महापालिकेची नवी नियमावली
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबईसारख्या शहरात रुग्णसंख्या वाढीचा वेगही प्रचंड आहे. अशावेळी मुंबई महापालिकाने…
Read More » -
Top News
‘सुल्ली डिल’ प्रकरणात पहिली अटक, बंगळुरूमधून २१ वर्षीय तरुण ताब्यात
मुंबई : मुंबई पोलिसांनी ‘सुल्ली डिल’ प्रकरणात बेंगळुरू येथून २१ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांचा सायबर सेल या…
Read More » -
Top News
नितेश यांना घरातच लपवलंय, शिवसेना आ. वैभव नाईक यांचा नारायण राणेंवर आरोप
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपचे आ. नितेश राणे अजूनही बेपत्ता आहे. जामीन अर्जासाठी…
Read More » -
Top News
ओबीसी आरक्षणावरून जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान; बावनकुळेंचे जोरदार प्रत्युत्तर
ठाणे/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटले आहे. आव्हाड…
Read More » -
राजकारण
गोव्यात स्थिर सरकार द्या, आम्ही पुरेसा निधी देऊ : गडकरी
पणजी : ‘भारतमाला-२’ अंतर्गत गोव्याला राष्ट्रीय महामार्गांसाठी केंद्र सरकारची आणखीही निधी देण्याची तयारी आहे. राज्य सरकारने केवळ प्रस्ताव पाठवावेत, असे…
Read More » -
आरोग्य
आ. रोहित पवार, आ. धीरज देशमुख यांना कोरोना संसर्ग
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. अशावेळी राज्यातील विविध पक्षांचे नेते…
Read More » -
Top News
आदित्य ठाकरेंमुळे मुख्यमंत्र्यांचा ताण कमी झाला, पण जनतेचा वाढला ! अतुल भातखळकरांची टीका
मुंबई : आदित्य ठाकरे यांच्यामुळे उपनगरातील लोकांचं टेन्शन वाढलं आहे. तौत्के, निसर्ग चक्रीवादळ आलं, लोकांच्या घरात पाणी शिरलं तरी आदित्य…
Read More » -
Top News
भारताची फलंदाजी ढेपाळली; पहिल्या डावात सर्व बाद २०२ धावा
डरबन : पहिल्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवल्यावर भारतीय संघाकडून आशा वाढलेल्या होत्या. पण दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचे…
Read More »