Devendra Fadnavis
-
राजकारण
फडणवीस, चंद्रकांत पाटलांकडून ठाकरे सरकारचे वाभाडे
मुंबई : सचिन वाझे प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची प्रतिमा धुळीस मिळविली, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी…
Read More » -
मुक्तपीठ
संघ स्वयंसेवकही सरकारच्या विरोधात !
देशात आज जे ‘भाजपेयीं’ वातावरण निर्माण झालेलं आहे त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अत्यंत नियोजनबद्धरित्या मोर्चेबांधणी केलीय. सर्वच क्षेत्रात वेगवेगळ्या स्तरावर…
Read More » -
इतर
भाजपचे आ. मंगलप्रभात लोढा यांच्यासह ३ जणांवर खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल
पुणे : भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आणि मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा त्यांचा मुलगा अभिषेक…
Read More » -
राजकारण
खा. नारायण राणेंनी काढले ठाकरे सरकारचे वाभाडे
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर शुक्रवारी सडकून टीका केली.…
Read More » -
राजकारण
अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले, सचिव मंडळी हे राज्य चालवतात का?
मुंबई – एमपीएससी परीक्षेवरून निर्माण झालेल्या गोंधळावरून भाजपाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. हे राज्य कोण चालवत…
Read More » -
राजकारण
एमपीएससीच्या विद्यार्थी आंदोलनाची ठाकरे सरकारकडून १२ तासात दाखल
मुंबई : एमपीएससीची १४ मार्च रोजी होणारी पूर्व परीक्षा (MPSC Exam 2020) पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत होता.…
Read More » -
राजकारण
भाजपच्या आक्रमणासमोर आघाडीतील तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते निष्प्रभ
मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला धक्का देण्यासाठी भाजप (BJP) एकही संधी सोडत नसल्याचं चित्र आहे. सरकारमधील मंत्री आरोपांमध्ये…
Read More » -
राजकारण
गोपीचंद पडळकरांसह ९ जणांना अटक; २५ जणांवर गुन्हा
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारने एमपीएससीची (MPSC Exam ) नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या…
Read More » -
मुक्तपीठ
अदानीच्या घरी, सरकार पाणी भरी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार दोन मित्रांसाठी काम करीत असल्याचा आरोप वारंवार केला. सरकारने…
Read More » -
अर्थ-उद्योग
राज्यांच्या महसुलात २१ टक्के घट, तर दरडोई कर्जात १६.४ टक्के वाढ
नवी दिल्ली : मागील तीन वर्षांत भारतातील १३ मोठ्या राज्यांचे सरासरी दरडोई कर्ज १६.४ टक्क्यांनी वाढले आहे. ‘एसबीआय रिसर्च’ने जारी…
Read More »