Top News
-
लखीमपूर हिंसाचार; गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाविरोधात ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल
लखीमपूर: लखीमपूर खेरी हिंसाचाराला आज ९० दिवस पूर्ण झाले आहेत. याप्रकरणी एसआयटीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र ५…
Read More » -
अखेर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंची बदली
मुंबई : मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना आणखी मुदतवाढ मिळालेली नाही. त्यांची सध्याची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपली…
Read More » -
ओबीसी आरक्षणासंदर्भातील इम्पेरिकल डेटा मार्चपर्यंत मिळेल : अजित पवार
सातारा: राज्यातील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहेत. यासंबंधी असणारा इम्पेरिकल डेटा हा दोन महिन्यात मार्च अखेरपर्यंत संकलित होणे अपेक्षित…
Read More » -
मुंबै बँकेवर प्रवीण दरेकरांचे वर्चस्व; सहकार पॅनेलला २१ पैकी २१ जागा
मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके (मुंबै बँक) च्या निवडणुकीतही भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. मुंबै बँक निवडणुकीत भाजप…
Read More » -
नरेंद्र मोदी प्रचंड अहंकारी; भाजपच्या राज्यपालांचा घरचा आहेर
नवी दिल्ली : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक पुन्हा एकदा त्यांच्या विधानाने चर्चेत आले आहेत. रविवारी मलिक यांनी थेट भाजप नेतृत्वावर…
Read More » -
घरच नाही तर मालमत्ता कर कुणाचा माफ होणार?; मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेसमोर आले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना…
Read More » -
आता सरकारी ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा
मुंबई: नववर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी…
Read More » -
मुंबई-दिल्लीहून पश्चिम बंगालला जाणाऱ्या विमानांवर निर्बंध
कोलकाता : मुंबई आणि दिल्लीत कोरोना आणि ओमायक्रोनबाधितांची संख्या वाढल्याने पश्चिम बंगाल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि…
Read More » -
केंद्रात लॉबिंग करुन पोस्टिंग घ्यायला ही महाभकास आघाडी आहे का? अतुल भातखळकरांचा मलिकांना सवाल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच एनसीबी आणि भाजप नेत्यांवर आरोपांची…
Read More » -
राज्यपालांशी चर्चेनंतरच विद्यापीठ सुधारणा विधेयक मांडले : उदय सामंतांचे स्पष्टीकरण
मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२१ मांडण्यात आले तेव्हा विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मोठा गदारोळ झाला. या गदारोळातच हे…
Read More »