स्पोर्ट्स
-
९ एप्रिलपासून सुरु होणार आयपीएलचा हंगाम?
मुंबई: कोरोनामुळे यंदा IPL होणार की नाही आणि या स्पर्धेला प्रेक्षक असणार की नाही इथपर्यंत अनेक गोष्टींबाबत उत्सुकता आहे. यंदाच्या…
Read More » -
कसोटी पदार्पणाची ५० वर्षे पूर्ण; बीसीसीआयकडून सुनील गावस्करांचा सन्मान
अहमदाबाद : भारताचे माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला शनिवारी ५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने…
Read More » -
भारताचा इंग्लंडवर एक डाव आणि २५ धावांनी विजय
अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत टीम इंडियाचा डाव आणि 25 धावांनी विजय झाला. रविचंद्रन श्विन आणि…
Read More » -
दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाकडे ८९ धावांची आघाडी; रिषभ पंतचे खणखणीत शतक
अहमदाबाद : रिषभ पंतचे खणखणीत शतक, तसेच वॉशिंग्टन सुंदरने केलेल्या नाबाद अर्धशतकामुळे इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला मोठी आघाडी…
Read More » -
पहिल्या दिवशी टीम इंडियाचं वर्चस्व, दिवसाखेर १ बाद २४ धावा
अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवसखेर टीम इंडियाने 24 धावा करुन 1 विकेट गमावली आहे. तर…
Read More » -
केरॉन पोलार्डची तुफान फलंदाजी; 6 चेंडूवर 6 षटकार
मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याआधीच मात्र एका स्टार फलंदाजाच्या व्हिडीओनं सोशल…
Read More » -
खेळापेक्षा खेळपट्टीची उत्सुकता; विश्व कसोटी फायनलचे भारताचे लक्ष्य
अहमदाबाद : भारतीय संघ गुरुवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक…
Read More » -
जसप्रीत बुमराह अडकणार विवाहबंधनात
मुंबई: नव्या वर्षात सेलिब्रिटी आणि अनेक दिग्गज लोक विवाहबंधनात अडकत आहेत. अनेक प्रसिद्ध कलाकारांनंतर आता भारतीय संघातील वेगवान गोलंदाज आपल्या…
Read More » -
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस
मुंबई : कोरोना लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्याला सोमवारी सुरूवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे…
Read More » -
खेळपट्टीच्या तक्रारी बंद करा, आधी खेळ सुधारा!
अहमदाबाद : भारत आणि इंग्लंडमध्ये अहमदबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेला तिसरा कसोटी सामना दोन दिवसांतच संपला. भारताने 10 गडी राखून…
Read More »