आरोग्य
-
लस उत्पादक ‘भारत बायोटेक’ कंपनीतील ५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
मुंबई : देशात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लस मिळत नाही. याबाबत भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिन लसीचा…
Read More » -
कोरोना संकटात लढताना राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वयाचा अभाव : हायकोर्ट
मुंबई : कोरोना महामारीच्या विरोधात लढताना राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं अधोरेखित केलं आहे.…
Read More » -
कोरोनामुक्तीनंतरही तोंडाची चव बिघडते; वास येत नाही !
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक बदल घडलेले पहायला मिळाले. कोरोनाचे बदललेले म्युटंट दिसून आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्दी, ताप,श्वास…
Read More » -
पत्रकारांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची…
Read More » -
गोव्याच्या शासकीय रुग्णालयात ४ तासांत २६ कोरोनाबाधितांचा मृत्यू
पणजी : गोव्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालयात मध्यरात्री मृत्यूतांडव पाहायला मिळालं. मध्यरात्री दोन ते सकाळी सहाच्या दरम्यान २६ कोरोनाबाधित…
Read More » -
भारतात २ ते १८ वर्षाच्या मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला मंजुरी
नवी दिल्ली : भारत बायोटेक कंपनीला २ ते १८ वर्षांच्या मुलांवर कोरोनाच्या लसीची चाचणी करण्याची सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने शिफारस केली…
Read More » -
देशात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, मात्र मृत्यूच्या संख्येचा उच्चांक
नवी दिल्ली : देशात अजूनही कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या तीन दिवसात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसली तरी मृत्यूची…
Read More » -
‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात जागा देणार : अजित पवार
मुंबई : देशभरात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातही लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणाला खिळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर…
Read More » -
‘आरटी-पीसीआर’ चाचणीशिवाय देशांतर्गत प्रवास; विना टेस्ट रुग्णालयातून डिस्चार्ज
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या आठवड्यात एका…
Read More » -
राज्यात दिवसभरात ४०,९५६ नवे रुग्ण, तर ७१,९६६ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज राज्यात ७१ हजार ९६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन…
Read More »