फोकस
-
पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा अपघातात मृत्यू
नवी दिल्ली पंजाबी कलाकार दीप सिद्धू याचा मंगळवारी झालेल्या कार अपघातात झाला. दीप सिद्धू म्हणजे ज्यावेळी किसान आंदोलन सुरू होते,…
Read More » -
येस बँक घोटाळा प्रकरणात सीबीआयचे मुंबई, पुण्यात सहा ठिकाणी छापे
मुंबई : सेंट्रल ब्युरो ऑफ इनवेस्टिगेशन (सीबीआय) ने येस बँक घोटाळा प्रकरणात दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) च्या व्यवहार केलेल्या…
Read More » -
छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुट ईडीच्या ताब्यात
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या करारासंदर्भात झडती घेण्यासाठी ईडीच्या केंद्रीय विभागाचे पथक आज मुंबईत…
Read More » -
नाशिक जिल्ह्यात प्रेयसीने जाळलेल्या युवकाचा व्हॅलेंटाईन दिनीच मृत्यू
नाशिक : जिल्ह्यातील लोहोणेर येथे शुक्रवारी प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने आपल्या प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह पाच…
Read More » -
शिल्पा, शमिता शेट्टी आणि त्यांची आई सुनंदा यांच्याविरोधात अंधेरी कोर्टाचे समन्स
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिची बहीण शमिता आणि आई सुनंदा यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिल्पा, शमिता आणि…
Read More » -
सर्वात मोठा बँक घोटाळा; गुजरातमधील कंपनीकडून २८ बँकांना २२,८४२ कोटींचा चुना !
नवी दिल्ली : बँकिंग घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड कंपनी आणि कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल…
Read More » -
ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन
पुणे : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं आज निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बजाज समुहाच्या…
Read More » -
लतादीदींच्या सन्मानार्थ केंद्राकडून लवकरच टपाल तिकीट जारी करणार
नवी दिल्ली : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ भारत सरकार टपाल तिकीट जारी करणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी…
Read More » -
शीळ, कळवा, मुंब्य्रातील २५० बड्या ग्राहकांकडे ६ कोटीची वीज बिले थकीत
ठाणे : दोन महिन्यांपूर्वी, टोरेंट पॉवर (टीपीएल) ने एका प्रेस नोटद्वारे प्रसिद्ध केले होते की शिळ-मुंब्रा-कळवा (एसएमके ) फ्रँचायझी क्षेत्रातील…
Read More » -
राज्यात आता सातबारा उतारे बंद होणार; फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरु राहणार
मुंबई: वाढतं शहरीकरण आणि मोठ्या शहरांत शेतजमीनच शिल्लक राहिली नसल्यानं सातबारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. राज्यातील ज्या…
Read More »