#News Update
-
Top News
आता अमृता फडणवीसांनी घेतला नाना पटोलेंचा समाचार
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना मारू शकतो या वादग्रस्त वक्तव्यावरुन भापज नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.…
Read More » -
Top News
‘आप’कडून भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकांसाठी खा. भगवंत मान यांची…
Read More » -
Top News
प्रत्यक्ष जंग सुरु होण्यापूर्वीच गोव्यात ‘शिमगा’ !
पणजी/मुंबई: गोवा विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल यांच्या उमेदवारीवरून जोरदार शिमगा सुरू असल्याचे…
Read More » -
राजकारण
एका जागेवर तरी स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवा; भाजप प्रवक्त्याची राष्ट्रवादीवर टीका
मुंबई : उत्तर प्रदेशात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान,…
Read More » -
Top News
‘टेलिप्रॉम्प्टर’ने दगा दिल्याने पंतप्रधान मोदींच्या भाषणात व्यत्यय !
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी जागतिक आर्थिक परिषदेच्या दावोस अजेंडा बैठकीत सहभागी झाले होते. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र…
Read More » -
Top News
नाना पटोलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; बावनकुळे यांची मागणी
नागपूर : ‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. जिल्हा…
Read More » -
Top News
अभिनेता धनुषचा रजनीकांतच्या मुलीला घटस्फोट
चेन्नई : ‘कोलावरी डी’ या गाण्यानं सर्वांना वेड लावणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता धनुष आणि ऐश्वर्याबद्दल धक्कादायक बातमी आली आहे. समान्था…
Read More » -
राजकारण
समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर
मुंबई : आयआयएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत दाखल याचिकेवर मुंबई जिल्हा जात पडताळणी कार्यालयात होणारी सुनावणी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे…
Read More » -
राजकारण
भाजप आ. प्रसाद लाड यांच्या घराबाहेर दोन बंदूकधारी तरुणांना अटक
मुंबई : भाजप आ. आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या मुंबईतील घराजवळ दोन अज्ञात तरुणांना अटक करण्यात आली आहे.…
Read More » -
Top News
मराठा समाजाच्या कुठल्याच मागण्यांचा सरकारकडून विचार होत नाही: संभाजीराजे
पुणे : मराठा समाजाचे पाच मूलभूत प्रश्न आहेत, जे मी वारंवार सरकारसमोर मांडले आहेत. ते सरकारच्या हातातले विषय आहेत. आरक्षण…
Read More »