#News Update
-
Top News
आधी राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल; टिपू सुलतान वादावरून राऊतांकडून भाजपची कोंडी
मुंबई: मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून वाद सुरू आहे. भाजपने या नामकरणाला विरोध केला आहे.…
Read More » -
Top News
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचे निधन
पुणे – ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी…
Read More » -
Top News
रश्मी ठाकरेंनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची तक्रार होताच अमृता फडणवीसांचा फोटो व्हायरल
मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,…
Read More » -
राजकारण
गुलाम नबी आझाद यांच्या पद्म पुरस्कारावरुन काँग्रेसमध्येच महाभारत
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांवरून एकीकडे विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत असताना, दुसरीकडे मात्र…
Read More » -
Top News
झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून बॉम्बस्फोट घडवून रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त
रांची : झारखंडमधील गिरिडीहजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोटात नक्षलवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडवून दिला आहे. यामुळे हावडा-गया-दिल्ली रेल्वे मार्गावर गाड्यांची वाहतूक बंद…
Read More » -
Top News
‘एअर इंडिया’ची आज घरवापसी; टाटा समूहच ठरला तारणहार
नवी दिल्ली : जवळपास ६८ वर्षांनंतर तोट्यात चालणारी सरकारी विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाच्या मालकीची होत आहे. भारत…
Read More » -
Top News
कर्नाटकात भाजपचे बोम्मई सरकार अडचणीत?
बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या मोठ्या दाव्यानं कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.…
Read More » -
Top News
वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मा कर्णधार, जसप्रीत बुमराह, शमीला विश्रांती
मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी रात्री उशिरा टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन…
Read More » -
Top News
इंदापूर काँग्रेस भवनावरील मालकीवरून काँग्रेस विरुद्ध हर्षवर्धन पाटील वाद पेटला !
इंदापूर : शहरात काँग्रेस आणि भाजप यांच्यात इंदापूर काँग्रेस भवनाच्या ताब्यावरून वाद पेटला आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी १२ गुंठ्यांत असणारे…
Read More » -
राजकारण
जिनांसारख्या देशद्रोही लोकांची देशाला गरज नाही : इंद्रेश कुमार
नवी दिल्ली: देशाला अब्दुल कलाम यांच्यासारख्या देशभक्तांची गरज आहे. मोहम्मद अली जिनांसारख्या देशद्रोह्यांची गरज नाही. मोहम्मद अली जिनांप्रमाणे विचारसणी असणाऱ्यांवर…
Read More »