#dg24 Breaking
-
Top News
काँग्रेसशिवाय देशातील विरोधकांची आघाडी अशक्य : नवाब मलिक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी काँग्रेसबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीपासून स्पष्ट भूमिका घेतल्याचं सांगितलं…
Read More » -
Top News
न्यूझीलंडच्या एजाझ पटेलने अख्खा संघ गुंडाळला, १० बळी घेत भारताला ३२५ धावांत रोखले
मुंबई : मयांक अग्रवालचे दीडशतक आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकी खेळीवर न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेल यानं पाणी फिरवलं. जिम लेकर व…
Read More » -
Top News
आमच्या आदर्शांचांच अपमान होत असेल, तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे?; फडणवीसांचा सवाल
नाशिक: मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. मी त्यांना अभिवादनही करतो. पण जिथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील तर…
Read More » -
राजकारण
गुलाम नबी आझाद यांचा लवकरच काँग्रेसला रामराम?
श्रीनगर: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील नाराजी, धुसपूस आता चव्हाट्यावर यायला लागली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी…
Read More » -
स्पोर्ट्स
टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
मुंबई : सध्या ओमायक्रॉन व्हायरसनं जगाचं टेंशन वाढवलं असताना भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत अनिश्चितेचं वातावरण होतं. काही भारतीय खेळाडू या…
Read More » -
राजकारण
तीन तलाकवर कायदा होऊ शकतो, मग मथुरा, काशीसाठी का नाही? : प्रवीण तोगडिया
जौनपूर: उत्तर प्रदेशमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण अधिक तापताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी जौनपूर येथील…
Read More » -
Top News
हिंदुत्वावरून देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर बोचरी टीका
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचा भगवा आणि आरपीआयचा निळा झेंडा महापालिकेवर फडकवायचा आहे. मला अलीकडच्या काळात भाजपाच्या भगव्याचा विशेष…
Read More » -
Top News
परखड मत मांडलं की देशद्रोही ठरवलं जातं; जावेद अख्तरांची खंत
नाशिक : ‘जो बात कहते डरते है, सब तु वो बात लिख…, जो बात कहते डरते है, सब तु वो…
Read More » -
Top News
नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ : विश्वास पाटील
नाशिक : मराठी साहित्यासाठी काम करताना या गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहीण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन ९४ व्या अखिल भारतीय…
Read More » -
Top News
नारळीकरांच्या अनुपस्थितीवर कौतिकराव ठाले पाटील नाराज
नाशिक : तीन वर्षांपूर्वी साहित्य संमेलन अध्यक्ष निवडीसाठी घटना बदलली. मात्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत डॉ. जयंत नारळीकर आले असते…
Read More »