#dg24 Breaking
-
Top News
लेखकाच्या स्वातंत्र्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर पहिला विरोध माझा : स्वागताध्यक्ष भुजबळ
नाशिक : मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी…
Read More » -
Top News
मोबाईलवर बोलत वाहन चालवल्यास १ हजार रुपये दंड
मुंबई : राज्यात नवीन केंद्रीय मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी केली आहे. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी राज्य सरकारने या कायद्याची…
Read More » -
Top News
नारायण राणेंना आता झेड दर्जाची सुरक्षा
नवी दिल्ली : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत आणखी वाढ झाली आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने…
Read More » -
Top News
किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उत्तरवण्यास शिवप्रेमींचा विरोध
महाड : रायगड किल्ल्यावरील होळीच्या माळावर हेलिपॅड उभारण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. राष्ट्रपती…
Read More » -
Top News
मुंबई महापालिका सभागृहात शिवसेना-भाजप नगरसेवक भिडले
मुंबई : मुंबई महापालिका सभागृहात आज राडा झाला. शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आमने सामने आले. वरळीत काही दिवसांपूर्वी एका घरात…
Read More » -
Top News
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथसंपदेच्या छपाई कामाला गती द्या! फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेची अतिशय संथगतीने छपाई सुरू असून यासंदर्भातील वृत्ताला आता मुंबई उच्च न्यायालयाने जनहित…
Read More » -
Top News
‘मेस्मा’अंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा अनिल परबांचा इशारा
मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून अंतरिम…
Read More » -
राजकारण
काँगेसचे विसर्जन करण्याची वेळ; विखे-पाटलांचा हल्लाबोल
मुंबई : ममता बॅनर्जींनी मुंबईत आल्यानंतर अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी हे…
Read More » -
Top News
देश विकणाऱ्यांना काँग्रेसविषयी बोलण्याचा अधिकार नाही; नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा
मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड डिसेंबर महिन्यात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातच होईल व अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल, असे महाराष्ट्र प्रदेश…
Read More » -
Top News
मयांक अग्रवालच्या शतकामुळे भारत सुस्थितीत; पंचाच्या चुकीच्या निर्णयानंतर विराटचा संताप
मुंबई : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची निराशा झाली. अम्पायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे…
Read More »