Uncategorized
-
साहित्य संमेलनात मानापमान नाट्य; भाजप नेत्यांची नावे नसल्याने महापौरांचा बहिष्कार
नाशिकः नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनात आता मानापमान नाट्याचा अंक सुरू झाला असून, त्यावरून राजकीय कलगीतुरा…
Read More » -
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार…
Read More » -
शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, पण…; छगन भुजबळांची ‘मन की बात’
नाशिक : दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तोफ डागली. उद्धव ठाकरे यांना…
Read More » -
लखीमपूर खिरी प्रकरणावरून वरूण गांधींचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल
कानपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याप्रकरणी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला…
Read More » -
नवज्योत सिंग सिद्धूचे पाकशी कनेक्शन; अमरिंदर सिंग यांचा धक्कादायक आरोप
चंदिगढ : अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे.…
Read More » -
…तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल; विरोधकांसह मित्रपक्षांवरही मुख्यमंत्री नाराज
मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. नव्हे तर कोरोनाने जोरदार धडक द्यायला सुरुवात केलीय. अमेरिकेत तिसऱ्या…
Read More » -
ठाकरे सरकारच्या विनाशी कारभारामुळे राज्य आर्थिक अधोगतीकडे : भातखळकर
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योजकांना खंडणीसाठी मारहाण करणे, धमक्या देणे असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. त्यामुळे उद्योगधंदे…
Read More » -
ठाकरे सरकारमुळे हिंदुत्व धोक्यात : आ. नितेश राणे
मुंबई : मातोश्री, वर्षामध्ये जे महायज्ञ असतात ते कशासाठी आहेत? सरकार ५ वर्षे चालणार असं म्हणता मग काळी जादू, बुवाबाजी…
Read More » -
पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ईडी समोर हजर होण्यास मंत्री अनिल परब यांचा नकार
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याबाबत…
Read More » -
‘क्रिकेट गुरु’ वासु परांजपे यांचे निधन
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला मुंबईने अनेक हिरे दिले. यात सुनील गावस्करांपासून तेंडुलकर ते आता रोहित शर्मा अशा अनेकांचा समावेश…
Read More »