Top News
-
वाढती रुग्णसंख्या चिंताजनक, निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन दोन दिवसांत निर्णय; राजेश टोपेंची माहिती
मुंबई : राज्यात गेल्या ७ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वेगानं वाढ होत असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे आणि ही चिंताजनक बाब…
Read More » -
टोले देत टोले घेत, दोन देत चार घेत हिवाळी अधिवेशन पार पडले: संजय राऊत
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडलं. या अधिवेशनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत उत्तमपणे…
Read More » -
विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या ‘मांजरचेष्टा’; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई : एकेकाळी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हा वाघासारखा डरकाळ्या फोडीत होता व सिंहासारख्या गर्जना करीत होता. विरोधी पक्ष हा सरकारइतकेच…
Read More » -
क्रिकेटपटू अमित मिश्राच्या घरामध्ये घुसून कुटुंबावर भीषण हल्ला
नवी दिल्ली : रणजी क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळणारा क्रिकेटपटू अमित मिश्रा याच्या घरामध्ये घुसून कुटुंबावरच हल्ला करण्यात आला आहे. छत्तीसगडमधील बिलासपूरमधील…
Read More » -
…आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाकडे फिरकलेच नाहीत; अजितदादा पडले तोंडघशी !
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दात पक्के असल्याचे मानले जाते. त्यांनी एकदा शब्द दिला की तुमचे काम झालेच म्हणून…
Read More » -
विद्यापीठ विधेयक मंजूर केलं, तर एवढं का झोंबलं? उदय सामंत यांचा फडणवीसांना सवाल
मुंबई : विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून हिवाळी अधिवेशनात प्रचंड गोंधळ पाहण्यास मिळाला. ‘हे सरकार बेशरम आहे’ अशी टीका भाजपचे विरोधी पक्षनेते…
Read More » -
हिवाळी अधिवेशनात ऐतिहासिक ‘शक्ती’सह २४ विधेयके मंजूर : अजित पवार
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पाच दिवसांमध्ये ऐतिहासिक ‘शक्ती’सह २४ विधेयके मंजूर केली आहेत. १ विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात…
Read More » -
विद्यापीठ सुधारणा विधेयक गोंधळात मंजूर; भाजप नेते आक्रमक
मुंबई : सरकार आणि विरोधकांना आमने-सामने आणणारे आणि राज्यपालांचे अधिकार कमी करणारे विद्यापीठ सुधारणा विधेयक अखेर गोंधळात मंजूर करण्यात आलं…
Read More » -
अत्तर व्यापारी पियुष जैनवरील कारवाईवरून भाजप नेते-अखिलेश यादव आमने-सामने
उन्नाव : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कानपूर येथील अत्तर व्यापारी पीयूष जैन याचा आपल्या पक्षाशी काही संबंध नाही,…
Read More » -
मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेला १९७ धावांवर रोखले; भारताची स्थिती मजबूत
सेन्चुरिअन : पहिल्या दिवशी फलंदाजांचे आणि दुसऱ्या दिवशी पावसाचे वर्चस्व असलेल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. पहिल्या कसोटीच्या…
Read More »