Top News
-
१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण नोंदणीस प्रारंभ
मुंबई : केंद्राने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार येत्या ३ जानेवारीपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु होणार आहे. त्यासाठी आजपासून (१ जानेवारी) १५ ते…
Read More » -
राज्यातील १० मंत्री, २० आमदारांना कोरोनाचा संसर्ग; अजित पवारांची माहिती
पुणे : राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जर यापुढेही राज्यातील…
Read More » -
वैष्णोदेवी यात्रेत चेंगराचेंगरी, १३ जणांचा मृत्यू; दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती
जम्मू : जम्मूच्या कटरामधील वैष्णोदेवी मंदिर परिसरात रात्री २ च्या सुमाराम चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १३ लोकांचा मृत्यू झाला आहे.…
Read More » -
राणा कपूर, बिंदू कपूर, गौतम थापर यांच्याविरुद्ध ईडीचे आरोपपत्र
नवी दिल्ली : येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू कपूर आणि अवंता समूहाचे प्रवर्तक गौतम थापर यांच्याविरुद्ध अंमलबजावणी…
Read More » -
कंगना राणौतच्या अडचणीत पुन्हा वाढ, मुंबईत आणखी एक तक्रार
मुंबई : आशिष राय आणि अंकित उपाध्याय यांच्यामार्फत कंगना राणौत विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. १९४७ मध्ये भारताच्या…
Read More » -
राज्यात आघाडी, मात्र ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत बिघाडी !
ठाणे : राज्यात आघाडीमध्ये सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत ठाण्यात रोज कुलगीतुरा सुरु आहे. आधी निधीवरुन शिवसेनेला महापालिकेत घेरणाऱ्या…
Read More » -
सर्वांना पुरून उरलोय, सिंधुदुर्ग जिंकलंय आता ‘लक्ष्य महाराष्ट्र’ : नारायण राणे
कणकवली : राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आणि राणे विरुद्ध शिवसेना व महाविकास आघाडी अशा झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या…
Read More » -
मतदारांनी सारं काही झुगारून लोकशाही निवडली; फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नारायण राणेंच्या पॅनेलला यश मिळाल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपच्या राज्य पातळीवरील…
Read More » -
मुंबईत संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत चौपाट्या, बागा, सार्वजनिक ठिकाणी बंदी
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संध्याकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत चौपाटी,…
Read More » -
भाजपशासित राज्यांमध्ये देशद्रोह स्वस्त झालाय; संजय राऊतांचे जोरदार टीकास्त्र
मुंबई : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विंटबना केल्याचा निषेध व्यक्त करणे देशद्रोह कसा असू शकतो? केवळ राजकारणासाठी शिवरायांचा वापर करू नका.…
Read More »