Top News
-
पंतप्रधानांना शेतकऱ्यांनी रोखल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी फोन उचलला नाही; नड्डांचा आरोप
नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित…
Read More » -
पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून चूक नाही; मुख्यमंत्री चन्नी यांचे स्पष्टीकरण
मोहाली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना घडली. मोदी एका सभेला जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचा…
Read More » -
मोदींनी जे पेरले तेच उगवले : नाना पटोले; सुरक्षेचा मुद्दा करुन भाजपने कांगावा करू नये
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्यात…
Read More » -
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद; उदय सामंत यांची घोषणा
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण…
Read More » -
अब्दुल सत्तारांना तरी मुख्यमंत्री ५-६ महिन्यात भेटलेत का? फडणवीसांचा सवाल
मुंबई : अब्दुल सत्तारांना काय वाटतं याचा आनंद आहे. नितीन गडकरी हे भाजप-शिवसेनेला एकत्र आणू शकतात. गडकरी आमचे मोठे नेते…
Read More » -
शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींचा ताफा रोखला; पंजाबमधील कार्यक्रम ऐनवेळी रद्द, गृह मंत्रालय संतप्त
फिरोजपूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वात मोठं बळ पंजाब-हरियाणातून मिळालं होतं. अखेर कृषी कायदे रद्द करण्याचा…
Read More » -
कोकणातील दहशतवादाच्या चौकशीसाठी शाहांनी एसआयटी नेमावी: संजय राऊत
पणजी : श्रीधर नाईक, अंकूश राणे, सत्यविजय भिसे, कालपरवा संतोष परब यांच्याबाबतीत काय झालं? मी तर म्हणेन केंद्रीय गृहमंत्रालयाने एसआयटी…
Read More » -
ठाकरे सरकारकडून कुलगुरूंना बाबू बनवण्याचा डाव; फडणवीसांची घणाघाती टीका
मुंबईः न्यासा आणि जीएसारखं त्या ठिकाणी कोणी तरी येणार आणि आमची विद्यापीठं डिग्री वाटणारा अड्डा होणार आहे. कुलगुरूंना बाबू बनवण्याचं…
Read More » -
‘निघून गेल्या’ हा शब्द कृपया वापरू नका’; थरथरत्या आवाजात ममता सपकाळ यांचे आवाहन
पुणेः निराधार मुलांना मायेची सावली देणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे असंख्य अनाथ मुले पोरकी झाली, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटत आहेत.…
Read More » -
भाजप-शिवसेना नेत्यांची राजधानी दिल्लीत गळाभेट
नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे संबंध जगजाहीर आहेत, असं विधान खुद्द शिवसेना…
Read More »