Top News
-
कोरोनाचा विस्फोट! राज्यात एका दिवसात २६ हजाराहून अधिक रुग्ण
मुंबई : राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २६ हजार ५३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.…
Read More » -
मोदींच्या सुरक्षेशी खेळ, उत्तर तर द्यावंच लागेल !
नवी दिल्ली : पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार आता ‘अॅक्शन मोड’मध्ये आलं आहे. पंतप्रधानांच्या…
Read More » -
इंदिरा गांधी कुठे आणि सभेला १०० लोक जमले नाहीत म्हणून पळणारे मोदी कुठे?
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा शेतकरी आंदोलकांकडून अडवण्यात आल्याने निर्माण झालेला सुरक्षेचा प्रश्न झाला होता. त्यावरून आता काँग्रेस आणि…
Read More » -
रहाणे, पुजाराच्या अर्धशतकानंतरही भारत बॅकफूटवर; दक्षिण आफ्रिकेचे जोरदार प्रत्युत्तर
जोहान्सबर्ग : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची शतकी भागीदारी आणि हनुमा विहारीची उपयुक्त खेळी या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी…
Read More » -
पंतप्रधानांना शेतकऱ्यांनी रोखल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी फोन उचलला नाही; नड्डांचा आरोप
नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित…
Read More » -
पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून चूक नाही; मुख्यमंत्री चन्नी यांचे स्पष्टीकरण
मोहाली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना घडली. मोदी एका सभेला जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचा…
Read More » -
मोदींनी जे पेरले तेच उगवले : नाना पटोले; सुरक्षेचा मुद्दा करुन भाजपने कांगावा करू नये
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्यात…
Read More » -
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद; उदय सामंत यांची घोषणा
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण…
Read More » -
अब्दुल सत्तारांना तरी मुख्यमंत्री ५-६ महिन्यात भेटलेत का? फडणवीसांचा सवाल
मुंबई : अब्दुल सत्तारांना काय वाटतं याचा आनंद आहे. नितीन गडकरी हे भाजप-शिवसेनेला एकत्र आणू शकतात. गडकरी आमचे मोठे नेते…
Read More » -
शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींचा ताफा रोखला; पंजाबमधील कार्यक्रम ऐनवेळी रद्द, गृह मंत्रालय संतप्त
फिरोजपूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वात मोठं बळ पंजाब-हरियाणातून मिळालं होतं. अखेर कृषी कायदे रद्द करण्याचा…
Read More »