Top News
-
पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला; अंदाधुंद गोळीबारात २ जवान शहीद, १२ जखमी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य केले आहे. श्रीनगरच्या जीवन भागात सशस्त्र पोलिसांच्या ९ व्या बटालियनवर भीषण…
Read More » -
ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर उद्या सुनावणी
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर आज होणारी सुनावणी उद्यावर गेली आहे, ही सुनावणी आता उद्या दुपारी २ वाजता होणार…
Read More » -
अरे बाबा, एवढं तरी वाचन करायला हवं होतं; बाबा रामदेवांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर
नवी दिल्ली: देशाच्या राजकारणात दोन शब्दांची एकमेकांसोबत टक्कर आहे. एक शब्द हिंदू आणि दुसरा शब्द हिंदुत्व. मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी…
Read More » -
धर्माच्या आधारावर भारताची फाळणी ही ऐतिहासिक चूक : राजनाथ सिंह
नवी दिल्ली : सन १९७१ च्या युद्धातील पराभवानंतर पाकिस्तान सतत छुपे युद्ध लढत आहे. तेव्हा झालेल्या प्रत्यक्ष युद्धात आमचा विजय…
Read More » -
काशी विश्वनाथ धाम म्हणजे परंपरा, आध्यात्मिकता आणि सनातन संस्कृतीचे प्रतिक: मोदी
वाराणसीः उत्तर पर्देशातील वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज काशी विश्वनाथ धामाचं लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More » -
मुस्लिम आरक्षण दिले तर एमआयएमची महापालिका निवडणुकीतून माघार : खा. इम्तियाज जलील
औरंगाबादः आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. मुंबईत मोठी सभा घेतल्यानंतर आज औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज…
Read More » -
शासकीय नोकर भरती परीक्षा घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या; जितेंद्र आव्हाड यांचा संताप
ठाणे : राज्यात शासकीय नोकरभरती परीक्षा घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, त्या कंपन्या फक्त पेपर फोडण्यासाठीच आलेल्या आहेत, असे म्हणत मंत्री…
Read More » -
भाजप-मनसे युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचे अवघ्या तीन शब्दांत उत्तर
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत…
Read More » -
विरोधी पक्ष म्हणजे केवळ काँग्रेसच आहे का; प्रशांत किशोरांनी सांगितला भाजपच्या पराभवाचा फॉर्म्युला
नवी दिल्ली: आगामी पाच राज्यांमधील विधासभा निवडणुकांसह २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबतही आता राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.…
Read More » -
फडणवीस शाळेत जात होते तेव्हा भाजपचे दोनच खासदार होते; नवाब मलिकांचा टोला
मुंबई: शरद पवार यांचे राजकारण संपले आहे, असे देवेंद्र फडणवीस बोलले होते. त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टीका…
Read More »