Top News
-
अनिल देशमुखांनी १०० कोटीचे टार्गेट दिले नव्हते; सचिन वाझेचा मोठा खुलासा
मुंबई: राज्यातील १०० कोटींच्या खंडणी प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने अनिल देशमुख यांना क्लीन…
Read More » -
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका; समीर वानखेडेंच्या बारला नोटीस
नवी मुंबई : महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे युनिटने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मालकीच्या…
Read More » -
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का; विदर्भातील दोन्ही जागांवर भाजप विजयी
नागपूर : राज्यातील संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विदर्भातील विधान परिषदेच्या नागपूर, अकोला-वाशीम-बुलढाणा स्थानिक संस्था मतदार संघामध्ये भाजपने बाजी मारली…
Read More » -
विधान परिषद निवडणूक : विदर्भातील २ जागांचा आज निकाल
नागपूर: विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगानं सहा…
Read More » -
ममतांचा शरद पवारांना धक्का; गोव्यात राष्ट्रवादीचे तृणमूल काँग्रेसमध्ये विसर्जन
पणजी : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला गोव्यामध्ये जोरदार धक्का दिला आहे. गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार…
Read More » -
वानखेडे प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचे मोदी सरकारला खडे बोल !
नवी दिल्ली : एनडीपीएस सुधारणा विधेयक २०२१ सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. या चर्चेत भाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे…
Read More » -
पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला; अंदाधुंद गोळीबारात २ जवान शहीद, १२ जखमी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य केले आहे. श्रीनगरच्या जीवन भागात सशस्त्र पोलिसांच्या ९ व्या बटालियनवर भीषण…
Read More » -
ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर उद्या सुनावणी
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर आज होणारी सुनावणी उद्यावर गेली आहे, ही सुनावणी आता उद्या दुपारी २ वाजता होणार…
Read More » -
अरे बाबा, एवढं तरी वाचन करायला हवं होतं; बाबा रामदेवांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर
नवी दिल्ली: देशाच्या राजकारणात दोन शब्दांची एकमेकांसोबत टक्कर आहे. एक शब्द हिंदू आणि दुसरा शब्द हिंदुत्व. मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी…
Read More » -
धर्माच्या आधारावर भारताची फाळणी ही ऐतिहासिक चूक : राजनाथ सिंह
नवी दिल्ली : सन १९७१ च्या युद्धातील पराभवानंतर पाकिस्तान सतत छुपे युद्ध लढत आहे. तेव्हा झालेल्या प्रत्यक्ष युद्धात आमचा विजय…
Read More »