राजकारण
-
फडणवीसांनी माझे पुनर्वसन करण्याची गरज नाही : लक्ष्मीकांत पार्सेकर
पेडणे : भारतीय जनता पक्षाचा आपण जड अंत:करणाने निरोप घेतो, असे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जाहीर केले. ३२ वर्षांनंतर अखेर पार्सेकर…
Read More » -
महाविकास आघाडीच्या एकीचे दर्शन; अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत शिवसैनिकाच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
नांदेड : भोकर मतदारसंघातील विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी अशोक चव्हाणांनी मोठ्या मनानं शिवसैनिकांना साद घातली. शिवसैनिकांनी देखील अशोक…
Read More » -
प्रजासत्ताक दिनाच्या ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळ्यातून गांधीजींची आवडती ‘अबाइड विद मी’ धून हटविण्याचा निर्णय
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन समारोहामध्ये यावेळी मोठे बदल करण्यात आले आहेत. यावर्षीपासून प्रजासत्ताक दिन सोहळा हा नेताजी सुभाषचंद्र बोस…
Read More » -
मनोहर पर्रिकरांनाही भाजपतून बाहेर काढण्याचा डाव होता; उत्पल पर्रिकरांचा गौप्यस्फोट
पणजी – गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पणजीत अपक्ष निवडणूक लढवण्याचं…
Read More » -
भूतकाळ मानगुटीवर बसत असेल, तर त्याबद्दल विचार न केलेलाच बरा : नाना पाटेकर
पुणे : खा. डॉ. अमोल कोल्हे हे मुळात एक अभिनेते आहेत आणि त्यांनी कोणती भूमिका करावी हा सर्वस्वी त्यांचा व्यक्तिगत…
Read More » -
कमला इमारतीच्या आगीच्या चौकशीसाठी समिती स्थापन
मुंबई – ताडदेव येथील उत्तुंग इमारतीत शनिवारी लागलेल्या भीषण आगीची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्र…
Read More » -
प्रचार रॅली, रोड शोवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी कायम; निवडणूक आयोगाचा निर्णय
नवी दिल्ली : आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात निवडणूक आयोगाने पुन्हा रॅली आणि रोड शोवर बंदी वाढवली आहे. कोरोनाच्या…
Read More » -
उत्तर प्रदेश निवडणूक : …तर समाजवादी पक्षाला काँग्रेसचा पाठिंबा; प्रियंका गांधींची घोषणा
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जवळ येत असताना चांगलेच राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशात भाजप विरुद्ध समाजवादी…
Read More » -
आगीत होरपळलेल्यांना तीन रुग्णालयांनी उपचार नाकारले; महापौरांचे चौकशीचे आदेश
मुंबई : मुंबईत आज लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नाना चौक, गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला…
Read More » -
पंतप्रधान मोदींच्या हुकूमशाहीमुळे देशाच्या लोकशाहीला धोका : पृथ्वीराज चव्हाण
नाशिक: पंतप्रधान मोदींची हुकूमशाही वाटचाल आहे. त्यांची हुकूमशाहीकडे वाटचाल फक्त काँग्रेस रोखू शकतो. देशातील लोकशाही आणि संविधान आम्हाला वाचवाचे आहे.…
Read More »