राजकारण
-
राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्राकडे मुबलक करणे : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर रविवारी जोरदार हल्ला चढवल्यानंतर आता राज्यातील…
Read More » -
आमदार होऊनही आशिष शेलारांचा जीव महानगरपालिकेत घुटमळतोय : किशोरी पेडणेकर
मुंबई : भाजप नेते आ. आशिष शेलारांनी बेछूट आरोप करायची आणि जनतेला गुमनाम करण्याची सुपारी घेतली आहे. आमदार झालात तरी…
Read More » -
मुंबईतील जमावबंदी आदेश झुगारून मोर्चा काढणार : प्रकाश आंबेडकर
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चावर आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलं…
Read More » -
मतदान कार्ड आधार कार्डशी जोडणारे ‘निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक’ लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली: मागील अनेक दिवसांपासून ज्या विधेयकाची चर्चा सुरू होती, ते ‘निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक, २०२१’ (Election Laws Amendment Bill,…
Read More » -
परळीच्या जनतेने औकात दाखवून दिली हे विसरलात का?, धनंजय मुडेंचे पंकजांवर टीकास्त्र
बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतात. बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत…
Read More » -
फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची बैठक; अधिवेशनाची रणनीती ठरणार
मुंबई : भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजप नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला…
Read More » -
मनोबल खचलेल्या भाजप कार्यकर्त्यांना सावरण्याचा अमित शाहांचा प्रयत्न: बाळासाहेब थोरात
मुंबई: भाजप नेते अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आमच्यावर टीका केली. अलिकडे भाजपचे सर्वच नेते कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे…
Read More » -
तुकाराम सुपेच्या घरात दोन कोटींचे घबाड; सीबीआय चौकशी करा : फडणवीस
पुणे: राज्य परीक्षेचा आयुक्त तुकाराम सुपे याने मुलगी व जावयाकडे दिलेल्या बॅगा जप्त केल्या असून त्यात तब्बल १ कोटी ५९…
Read More » -
फडणवीसांकडून ७ वर्षे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर; नवाब मलिकांचा आरोप
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर गेल्या ७ वर्षापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…
Read More » -
गांधी जयंतीला गोडसेचा जयघोष करणाऱ्यांना फाशी द्या : वरुण गांधी
पिलिभीत: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते वरुण गांधी केंद्रातील मोदी सरकार आणि आपल्याच पक्षावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत.…
Read More »