मुक्तपीठ
-
राहुल गांधी, आणीबाणी आणि संघ परिवार!
आणीबाणी लागू करण्याचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा निर्णय चुकीचा होता आणि १९७५ ते ७७ च्या दरम्यान आणीबाणीच्या 21 महिन्यांच्या…
Read More » -
मुलांच्या रेघोट्या आणि त्यांचे भावविश्व
रंग आणि त्यांची अनुभूती घेणं हा लहान मुलांचा स्थायी भाव आहे. हातात रंग आले की, त्याच्या रेघोट्या मारणं ही एक…
Read More » -
ममतांपुढं आव्हान
चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभेची निवडणूक होत असली, तरी संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, ते पश्चिम बंगालकडं. पंतप्रधान…
Read More » -
स्वैराचाराला लगाम
सरकारने डिजिटल माध्यमांसाठी अलीकडेच आचारसंहिता लागू केली असून, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यास पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली आहे. महिलांची…
Read More » -
‘दिन’ साजरा करणार की ‘दीन’ ठरणार ?
जळगाव शहरातील महिलांच्या बदनामीचे एक षडयंत्र उध्वस्त झाले. अर्धवट माहितीवर वृत्तांकन व छायाचित्रण करणाऱ्या प्रत्येकाच्या थोबाडीत चपराक बसली. जळगाव शहरातील…
Read More » -
वाचन संस्कृतीचा विकास काळाची गरज
भारतीय समाज पूर्वीपासूनच विविध स्तरीय आणि वर्णभेदाने ग्रस्त असलेला आपल्याला पहायला मिळतो. ज्ञानाच्या क्षेत्राशी हजारो वर्षापासून बहुजनांचा संबंध तोडण्यात आला…
Read More » -
समर्पण अन् समर्पण निधी
आपल्या देशात विविध विषयांवर काम करणार्या खूप संघटना आणि लोक आहेत. समाज, पर्यावरण, धर्म, संस्कृती, अंधश्रद्धा निर्मूलन या संस्थांमध्ये वर्षानुवर्षे…
Read More » -
परीक्षा व्यवस्थेला लागलेली कीड
आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगल्या कारणासाठी उपयोग करणे अपेक्षित असते; परंतु अलिकडच्या काळात त्याचा गैरवापरच जास्त होतो आहे. टेक्नोसॅव्ही पिढी असली आणि…
Read More » -
विकलांग हात!
काँग्रेसला भाजप किंवा अन्य कोणताही पक्ष हरवू शकत नाही, काँग्रेसला काँग्रेसच हरवू शकते, असे जे म्हटले जाते, तेच खरे ठरते.…
Read More » -
आशादीप वसतीगृहातील सत्य नेमकेपणाने समोर यायलाच हवे
जळगाव येथे महिला-बालकल्याण विभागाच्या नियंत्रणात असलेल्या आशादीप वसतीगृहाच्या संदर्भात दोन दिवस झाले माध्यमांमध्ये उलट सुलट बातम्या सुरू आहेत. या प्रकरणात…
Read More »