फोकस
-
वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, २२ जखमी
पुणे : कार्तिकी एकादशीला आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक अप गाडी शिरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ वारकऱ्यांचा…
Read More » -
२६/११ दहशतवादी हल्ल्याची १३ वर्षे; थरकाप उडविणाऱ्या आठवणी आणि पाकचा क्रूर चेहरा
मुंबई : २६/११ हल्ल्याची आठवण काढली तरी आजही अंगावर शहारे येतात. या हल्ल्याला आज १३ वर्षे पूर्ण होत आहेत. हा…
Read More » -
रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या रुणाली मोरेला ठाणे महापालिकेकडून हक्काचे घर
ठाणे : रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमावलेल्या रुणाली मोरे ( वय १४) हिला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हक्काचे घर देऊन…
Read More » -
शक्ती मिल बलात्कारप्रकरणी तिन्ही दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली !
मुंबई : राजधानी मुंबईतील सन २०१३ मधील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी आज मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला. मुंबई सत्र…
Read More » -
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ‘महात्मा फुले समता पुरस्कार’
पुणे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी देण्यात येणारा यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार…
Read More » -
मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या शुल्कात मोठी कपात, आता ५० ऐवजी मोजावे लागणार १० रुपये
मुंबई : कोरोनाकाळात महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरील गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटच्या शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे सीएसएमटी, दादर, ठाणे,…
Read More » -
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या मुंबईकरांना यूटीएस अॅपवरून मिळणार तिकीट
मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासाजनक बातमी आहे. कारण यूटीएस मोबाईल अॅपला आता युनिव्हर्सल पास लिंकिंग करण्यात आले…
Read More » -
नाशिक महापालिका प्रशासनाच्या खाबुगिरीचे कारनामे आणि अतिक्रमणांचे इमल्यांवर इमले !
नाशिक : नाशिक येथील आनंदवल्ली सर्व्हे नं. ६९ मध्ये गंगापूर रोड लगत डयुरा गॅस पंपासमोर एक अर्धवट बांधकाम झालेली इमारत…
Read More » -
अभिनंदन वर्धमान यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘वीर चक्र’ पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर हल्ला करण्यास आलेल्या पाकिस्तानी हवाई दलाला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या, पाकिस्तानी हवाई दलाचं अत्याधुनिक…
Read More » -
‘सस्ती दारू, महंगा तेल’; भाजप नेत्यांची ठाकरे सरकारवर टीका
मुंबई : राज्य सरकारने दारु स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारची…
Read More »