शिक्षण
-
नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार; १० वी, १२ वीच्या परीक्षा ‘ऑफलाईन’च!
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता थेट पुढील…
Read More » -
‘एमपीएससी’ परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार
मुंबई : ‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या…
Read More » -
देश अपनाएं सहयोग फाउंडेशनचा वार्षिक पुरस्कार सोहळा
मुंबई : सजग, जाणकार आणि सक्रिय नागरिक अर्थात एक्टिझेन्स बनण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचा गौरव केला जावा यासाठी देश अपनाएं…
Read More » -
दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता
मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत इयत्ता…
Read More » -
BYJU’S to acquire Aakash Educational Services Limited (AESL) through a strategic merger
Mumbai : BYJU’S, world’s leading ed-tech company today announced its strategic partnership with Aakash Educational Services Limited (AESL), a leader…
Read More » -
फायनान्सपीरने सुरु केले ग्लोबल अड्वायजरी बोर्ड
मुंबई : आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा आणि महागड्या फीची चिंता यांच्या कात्रीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना आता सुटकेचा निश्वास टाकता येईल.…
Read More » -
SVKM’s NMIMS Balwant Sheth School of Architecture Invites Applications for M. Arch.
Mumbai : SVKM’s NMIMS Balwant Sheth School of Architecture (BSSA), a leading educational institute with an academic legacy spanning over…
Read More » -
दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय होणार?
मुंबई : देशातील आणि राज्यातील कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील हिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा…
Read More » -
ताण कमी करून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी ध्यानधारणा
मुंबई : हार्टफुलनेस आणि एमएससीईआरटी (महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) संयुक्तपणे ‘हार्टफुलनेस पद्धतीने परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन’ हा उपक्रम…
Read More » -
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकट उत्तीर्ण करणार : वर्षा गायकवाड
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करुन त्यांना पुढच्या…
Read More »