शिक्षण
-
अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्टला सीईटी परीक्षा
मुंबई : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला, आता ११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर झाले. २१…
Read More » -
प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा, १ ऑक्टोबरपासून नवीन सत्र सुरु; ‘यूजीसी’चे महाविद्यालयांना निर्देश
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी शैक्षणिक वेळापत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया…
Read More » -
अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची १९ जुलैपासून ऑनलाईन नोंदणी
मुंबई : राज्य मंडळाचा दहावीचा निकाल लागला. दहावीच्या निकालानंतर मुलांची सीईटी परीक्षांची तयारी सुरु होते. अकरावी सामायिक प्रवेश परीक्षांची (सीईटी)…
Read More » -
दहावी निकालाचा खेळखंडोबा; शिक्षणमंत्र्यांची दिलगिरी, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल…
Read More » -
दहावीच्या निकालाचा खेळखंडोबा; १६ लाख विद्यार्थी ६ तासांपासून ताटकळत !
मुंबई : राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल बोर्डानं पत्रकार परीषद घेत जाहीर केला. दुपारी एकच्या दरम्यानं दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in…
Read More » -
दहावीच्या निकालाची साईट क्रॅश !
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याचे…
Read More » -
दहावीचा राज्याचा निकाल ९९.९५, तर कोकणचा निकाल १०० टक्के
पुणे : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता…
Read More » -
‘जेईई-मेन’च्या चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखांमध्ये बदल
नवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा ‘जेईई-मेन’च्या चवथ्या टप्प्यातील तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार २७ जुलै ते २…
Read More » -
दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता…
Read More » -
कोरोनामुक्त ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरु होणार !
मुंबई : राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याने शालेय शिक्षण विभागाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार…
Read More »