शिक्षण
-
देशातील ४४ शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
नवी दिल्ली : देशभरात आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेल्या देशभरातील ४४…
Read More » -
हायकोर्टाचा शालेय शिक्षण विभागाला दणका; शाळांच्या फी कपातीला स्थगिती
मुंबई : शाळांच्या फी कपातीबाबत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने शालेय शिक्षण विभागाला दणका दिला आहे. कोर्टाने शाळेच्या शिक्षक पालक समितीने…
Read More » -
केरळमध्ये रुग्णसंख्या वाढली; ११ वी ची परीक्षा घेण्यास सुप्रीम कोर्टाची स्थगिती
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दीड वर्षानंतर देशात काही राज्यांनी शाळा सुरू केल्या आहेत. १२ राज्यांमध्ये शाळा उघडल्यापासून मुलांमध्ये कोरोनाच्या…
Read More » -
शिक्षक भरतीत २०६२ जागांसाठी होणार ३९०२ उमेदवारांची मुलाखत
मुंबई : राज्यातील शिक्षण विभागात एकूण २०६२ जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत आहे. यात शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या…
Read More » -
मुंबई महापालिकेकडून ५० जणांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’
मुंबई: भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन यांचा दिनांक ५ सप्टेंबर हा जन्मदिवस, त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून या दिवशी “आदर्श…
Read More » -
जेईई परीक्षेत घोटाळाच्या तक्रारीवरुन सीबीआयचे देशात २० ठिकाणी छापे
नवी दिल्ली – बारावीनंतर तंत्रशिक्षणात पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणयासाठी जेईई मेन्स ही परीक्षा द्यावी लागते. देशभरात चालू असलेल्या जेईई (मेन्स)…
Read More » -
४ सप्टेंबरच्या एमपीएससीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी
मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला आहे. येत्या ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी…
Read More » -
११ वी साठी १५ टक्के शुल्क कपातीचा निर्णय; शिक्षण विभागाची माहिती
मुंबई/पुणे : शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेश शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार आगामी अकरावी प्रवेशाच्या शुल्कात १५ टक्के कपात करण्यात…
Read More » -
नाशिकची लाचखोर महिला शिक्षणाधिकारी अखेर निलंबित
नाशिक : आठ लाखाच्या लाचखोरी प्रकरणात अखेर शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं निलंबन करण्यात आलं आहे. वैशाली यांना आजच अटी-शर्तींसह जामीन…
Read More » -
बालभारतीकडून कोट्यवधींची पुस्तके रद्दीत !
पुणे : बालभारतीकडून जुने पुस्तके रद्दीमध्ये काढली जात आहेत. अभ्यासक्रम बदलल्यानंतर ही प्रक्रिया करावी लागते. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे बालभारतीने छापलेली…
Read More »