शिक्षण
-
नाशिकच्या लाचखोर फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना अटक
नाशिक : आठ लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात फरार असलेल्या शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली वीर झनकर यांना अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक…
Read More » -
खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपातीचा शासन निर्णय जाहीर
मुंबई : राज्य सरकारने खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाचा शासन आदेश काढण्यात…
Read More » -
१७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर; ठाकरे सरकारचा निर्णय
मुंबई : शालेय शिक्षण विभागाने १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय…
Read More » -
नाशकातील लाचखोर महिला शिक्षणाधिकाऱ्याची डोळे दीपविणारी संपत्ती
नाशिक : नाशिकमध्ये ८ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एका महिला शिक्षणाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी…
Read More » -
यूजीसी नेट २०२१ परीक्षेच्या तारखा जाहीर
नवी दिल्ली : नॅनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. डिसेंबर २०२० सत्रातील परीक्षा आणि जून…
Read More » -
नाशिक जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर फरार
नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांना अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे. शिक्षणसंस्थेकडून ८ लाख रुपयांची लाच…
Read More » -
ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान : आशिष शेलार
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर अकरावीतील प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.…
Read More » -
१७ ऑगस्टपासून ग्रामीण भागातील ५ वी ते ७ वी, शहरी भागातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु होणार
मुंबई : महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा येत्या १७ ऑगस्टपासून उघडणार आहेत. यासाठी…
Read More » -
पंजाबमध्ये शाळा सुरू होताच २० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
जालंधर : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आता पुन्हा एकदा विषाणूनं डोकं वर काढलं आहे.…
Read More » -
अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर अकरावीतील प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होत.…
Read More »