अर्थ-उद्योग
-
कोरोनाविरुद्धच्या युद्धात रिझर्व्ह बँकेची उडी; कर्जदारांसह अर्थव्यवस्थेसाठी मोठ्या घोषणा
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर लक्ष ठेवून असलेल्या रिझर्व्ह बँकेकडून आज बुधवारी महत्वाच्या उपाययोजनांची घोषणा करण्यात आली आहे. आज आरबीआयचे…
Read More » -
अदर पूनावालांची ब्रिटनमध्ये २,४५७.१९ कोटींची गुंतवणूक
लंडन : सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अदर पुनावाला यांनी ब्रिटनमध्ये एकूण २,४५७.१९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे ब्रिटेनमधील रोजगार वाढणार…
Read More » -
राज्य सरकार आर्थिक अडचणीत; मुंबई महापालिकेचा मार्चचा ५० टक्के जीएसटी हप्ता रोखला
मुंबई : कोरोनासारख्या महामारीच्या काळात पैशाची आत्यंतिक निकड असताना केंद्र सरकारने महाराष्ट्राचे जीएसटी पोटी देय २४ हजार कोटी रुपये थकीत…
Read More » -
बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडाचा घटस्फोट
वॉशिंग्टन : प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेतला आहे. याबाबत त्यांनी…
Read More » -
बजाज ऑटोच्या अध्यक्षपदावरून राहुल बजाज पायउतार
नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी असलेल्या बजाज ऑटोच्या राहुल बजाज यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. राहुल बजाज १९७२…
Read More » -
राज्यातील ९ लाख १७ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा खात्यात अर्थसहाय्य जमा
मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. परंतु या लॉकडाऊनदरम्यान रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे मोठे हाल होणार…
Read More » -
राज्य बँक घोटाळ्याचा खटला अन्य न्यायाधिशांकडे वर्ग करा; तक्रारदारांची विनंती
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यातील न्यायाधिशांच्या…
Read More » -
महाराष्ट्रातून १२ दिवसात ९ लाख मजुरांचे स्थलांतर
मुंबई : देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे राज्यातील लाखो मजुरांचे पुन्हा एकदा…
Read More » -
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याला कोरोनाचा फटका
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जुलै २०२१ पर्यंत वाढवला जाणार नाही, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.…
Read More » -
लॉकडाऊनमध्ये माथाडी कामगारांना अडवल्यामुळे नरेंद्र पाटील संतप्त; बाजार समिती चालू न देण्याचा इशारा
नवी मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. वाढत्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने हा…
Read More »