-
Top News
आ. नितेश राणे यांना दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला, मात्र अटकेपासून दिलासा
सिंधूदुर्ग/ मुंबई : आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आज उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. तसेच…
Read More » -
Top News
गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार का? संजय राऊतांची भाजपवर टीका
नवी दिल्ली/पणजी : योगी आदित्यनाथ यांचे सरकार हे अंहकारयुक्त सरकार आहे. अहंकार सगळ्यांना एक दिवस संपवून टाकतो. त्यामुळे योगी आणि…
Read More » -
Top News
प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडीत बिरजू महाराज यांचे निधन
नवी दिल्ली : प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज यांचे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या नातेवाईकांनी ही माहिती…
Read More » -
फोकस
एमपीएससीची अर्ज प्रक्रिया अचानक स्थगित
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी दरवर्षी अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत असते. ही परीक्षा दिल्यानंतर अनेकांना सरकारी अधिकारी…
Read More » -
मनोरंजन
‘कहो ना प्यार है’चे गीतकार अब्राहम अश्क यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई : बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या ‘कहो ना प्यार है’ या शीर्षक गीतचे गीतकार अब्राहम अश्क यांचे…
Read More » -
Top News
उत्तर प्रदेशच्या रणांगणात आता अमित शाह उतरणार; ३०० हून जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य
लखनऊ : उत्तर प्रदेशात एकापाठोपाठ एक बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृमंत्री अमित शाह २३ जानेवारीनंतर निवडणुकीच्या मैदानात…
Read More » -
Top News
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझीचा कराचीमध्ये मृत्यू
मुंबई : मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटातील ‘मोस्ट वाँटेड’ आरोपी आणि कुख्यात गुंड छोटा शकीलचा साथीदार आणि दाऊद टोळीचा सदस्य सलीम गाझी…
Read More » -
Top News
ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, शिवसेनेच्या महापौरांची भूमिका
ठाणे : ठिणगी लावली तर आग भडकणारच. घरी बसलेल्या नेत्याला बोलण्याची संधी मिळावी, त्यासाठी हे सर्व सुरु आहे. पालकमंत्री एकनाथ…
Read More » -
राजकारण
गोव्यात भाजपच्या बड्या नेत्याचे बंड; काँग्रेसच्या दिगंबर कामतांना पाठिंबा
मडगाव : भाजप नेते भाई नायक यांनी उघडपणे आता बंडाचा पवित्रा घेतला असून, आपला पाठिंबा मडगावात दिगंबर कामत यांना असल्याचे…
Read More » -
Top News
अमरावतीत शिवरायांच्या पुतळ्यावरून रणकंदन; खा. नवनीत राणा यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
अमरावती : शहरातील राजापेठ उड्डाण पुलावरून शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला आहे. यावरुन खा. नवनीत राणा यांनी…
Read More »