-
फोकस
ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन
मुंबई : तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे आज पहाटे निधन झाले. ते…
Read More » -
Top News
निवडणुकीत विरोधकांना चितपट करणाऱ्या रोहित पाटलांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी?
पुणे : नगर पंचायत निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, तर सर्वाधिक २८ नगर पंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व मिळवलं आहे. या…
Read More » -
Top News
गोव्यात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच ३ बड्या नेत्यांचे बंड !
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात. भाजपने एकूण ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र,…
Read More » -
Top News
टी-२० वर्ल्डकप २०२२ चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान कधी भिडणार?
मुंबई : ऑस्ट्रेलियात यंदाच्या वर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच वेळापत्रक जारी झालं आहे. यंदाचा टी-२० वर्ल्डकप (T-20 World…
Read More » -
Top News
राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत आणि वाद-विवाद
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. अमोल कोल्हे आपल्या…
Read More » -
Top News
मंडल आला तेव्हा बावनकुळे कुठे होते? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
ठाणे : राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बैठकाच झालेल्या नाहीत, असे विधान भाजप नेते आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. यावरून राज्याचे…
Read More » -
Top News
समीर वानखेडेंच्या वडिलांची नवाब मलिकांविरोधात हायकोर्टात धाव
मुंबई: विविध कारणांमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये चर्चेत असलेले अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राज्याचे मंत्री नवाब मलिक…
Read More » -
राजकारण
परमबीर सिंगांच्या जागेवर बी. के. उपाध्याय; पोलीस विभागात मोठे फेरबदल
मुंबईः राज्यातील पोलीस विभागात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आलेत. दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची आज बदली करण्यात आलीय. वरिष्ठ आयपीएस…
Read More » -
Top News
भारताविरोधात पाकिस्तानात मोठे षडयंत्र !
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीयप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात काहीतरी मोठा…
Read More » -
Top News
नगर पंचायतीच्या निकालानंतर शिवसेनेत नाराजीचा सूर
मुंबई : राज्यातील नगपंचायती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागले. त्यात सर्वाधिक नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आल्या. त्या खालोखाल भाजपनेही नगरपंचायत निवडणुकीत…
Read More »