#bjp
-
राजकारण
एसीमध्ये बसून राज्यात जमावबंदीचे आदेश काढू नका : प्रवीण दरेकर
नाशिक: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजपासून येत्या 15 एप्रिलपर्यंत राज्यात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. तसेच सर्व प्रकारच्या…
Read More » -
राजकारण
फडणवीसांचे सर्व आरोप पुराव्याशिवाय; फोन टॅपिंगप्रकरणातील पेनड्राईव्ह कुठे आहे? : सचिन सावंत
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकंदरीत भाजपाकडून करण्यात येणाऱ्या आरोपावर आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपाने रश्मी…
Read More » -
राजकारण
लैंगिक शोषण प्रकरणात स्वामी चिन्मयानंद निर्दोष
लैंगिक शोषण प्रकरणात स्वामी चिन्मयानंद निर्दोष लखनऊ : माजी मंत्री स्वामी चिन्मयानंद (Swami Chinmayanand) यांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.…
Read More » -
राजकारण
पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. पण मतदानाच्या पूर्वसंध्येलाच तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यालयात बॉम्बस्फोट…
Read More » -
राजकारण
गुन्हा दाखल झाल्याने फडणवीस घाबरले; नवाब मलिकांचा पलटवार
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. फडणवीस…
Read More » -
राजकारण
मंत्र्यांना बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र : जितेंद्र आव्हाड
मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार यांनी मनसुख प्रकरणात केलेल्या आरोपांना सरकारच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.…
Read More » -
इतर
मनसुख हिरेन हत्येच्या चौकशीची दिशा भरकटवण्याचं राज्य सरकारचं षडयंत्र; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
मुंबई : मनसुख हिरेन यांच्या हत्येची केस राज्य सरकारला स्वत:कडे का ठेवायची होती? तर याचं सरळ उत्तर आहे, की मनसुख…
Read More » -
राजकारण
ठाकरे सरकारच्या काळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण : चंद्रकांत पाटील
ठाणे : राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार हे महावसुली आघाडी सरकार असून सध्या राज्यातील राजकारणाचे होणारे गुन्हेगारीकरण ही…
Read More » -
राजकारण
लोकशाहीचा मुडदा पाडणारी भाजपची एकाधिकारशाही
मुंबई : राज्यपाल हेच सरकार चालवतील असे नवे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयक (NTC Act) म्हणत असेल तर मग दिल्लीची…
Read More » -
राजकारण
फडणवीसांकडे बॉम्ब नव्हता, तो वात नसलेला फुसका फटाका होता; संजय राऊतांची खोचक टीका
नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत बॉम्ब घेऊन आले होते. पण तो भिजलेला लवंगी फटका निघाला. त्याला वातही नव्हती,…
Read More »