Top News
-
१५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ३ जानेवारीपासून लसीकरण; पंतप्रधान मोदींची घोषणा
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. आपण वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसारच…
Read More » -
नितीन राऊत यांची अनुसुचित जाती (एससी) विभागाच्या अध्यक्षपदावरुन गच्छंती
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना काँग्रेस श्रेष्ठींनी दणका दिला आहे. नितीन राऊत यांची अनुसुचित…
Read More » -
महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता नाही, मात्र…? राजेश टोपेंनी दिला इशारा
मुंबई: ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन महाराष्ट्रातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाईट कर्फ्यूची अंमलबजावणीला सुरुवात…
Read More » -
भारताला बलवान बनविण्यासाठी भाजपला आर्थिक मदत करा; मोदींचे आवाहन
नवी दिल्ली : भाजपचे प्रमुख नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाला निधी म्हणून एक हजार रुपयांची मदत केली…
Read More » -
मनेका गांधींच्या भेटीमागचे कारण जितेंद्र आव्हाडांनी केले स्पष्ट
मुंबई : प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करताना अनेकदा अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी मुंबईत पूर्व तसेच पश्चिम उपनगर…
Read More » -
पंडित नेहरुंनंतर अलटबिहारी वाजपेयी देशातील लोकप्रिय नेते: संजय राऊत
मुंबई : अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आज देशभर साजरी होत असून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून…
Read More » -
कोरोनाच्या नावाखाली ‘इलेक्शन कर्फ्यू’? शिवसेनेची भाजपवर कडवट टीका
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेला निर्णयप्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी ओमायक्रॉनच्या नियंत्रणाची जबाबदारी केंद्राने राज्यांवर सोपवल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सूचित…
Read More » -
भाजपने माझी अवस्था भिकाऱ्यासारखी केलीय…; उत्तराखंडच्या कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा
डेहराडून : उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते हरक सिंह रावत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यातील भाजप…
Read More » -
रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात; कृषीमंत्री तोमर यांचे संकेत
नागपूर : शेतकरी व शेतीक्षेत्राच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे आणले होते. केंद्र सरकारला नाइलाजाने ते मागे घ्यावे…
Read More » -
महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही : भुजबळ
मुंबई : महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात तेथील सीमेवरील जी गावे कर्नाटकात गेली आहेत त्यांना पुन्हा…
Read More »