Top News
-
अमृता फडणवीसांची राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांच्यात वाद पेटला आहे. अमृता फडणवीसांनी…
Read More » -
भाजप समर्थकांनी मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला? नवाब मलिकांचा सवाल
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाला आहे. पंजाब सरकार आणि राज्यातील पोलिसांवर सुरक्षेची…
Read More » -
दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच; १७ नंबरचा फॉर्म भरण्यासही मुदतवाढ
पुणे: दहावी (एसएससी) आणि बारावीच्या (एचएससी) विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणं अशक्य असल्यानं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा…
Read More » -
कोल्हापूर जिल्हा बँकेवर हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या पॅनेलचे वर्चस्व
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीनं निवडणूक झालेल्या १५ जागांपैकी ११ जागा…
Read More » -
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींसंदर्भातील याचिकेवर सोमवारी सुनावणी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टात…
Read More » -
शिवसेनेचा एक सरपंचही नाही, तरी संजय राऊत गोव्यात का येतात : प्रमोद सावंत
पणजी : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत स्वयंपूर्ण गोव्यासाठी लोक भाजपला निवडून देतील याची मला खात्री आहे. देवेंद्र फडणवीस पक्षाकडून गोव्याचे…
Read More » -
ओबीसी, ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने स्नातकोत्तर मेडिकल प्रवेशासाठी ईडब्ल्यूएस आणि ओबीसी आरक्षण यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी कायम ठेवल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…
Read More » -
पंतप्रधानांची सुरक्षा महत्वाची पण, निवडणुकीत याचे राजकारण नको : भुजबळ
नाशिक : पंजाबमध्ये पंतप्रधानाच्या सुरक्षेकडे राज्याकडून दुर्लक्ष झाल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज…
Read More » -
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता
नवी दिल्ली : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर, या ५ राज्यांमध्ये…
Read More » -
चिंताजनक ! महाराष्ट्रात २४ तासांत ३६ हजार २६५ कोरोना रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्ये झपाट्यानं वाढत असून गुरुवारी दिवसभरात तब्बल ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.…
Read More »