Top News
-
पंजाब विधानसभेसाठी आता १४ ऐवजी २० फेब्रुवारीला मतदान
नवी दिल्ली: पंजाब विधानसभेसाठी आता १४ फेब्रुवारी ऐवजी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.…
Read More » -
शेतकरी-कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन
कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या…
Read More » -
आ. नितेश राणे यांना दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला, मात्र अटकेपासून दिलासा
सिंधूदुर्ग/ मुंबई : आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आज उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. तसेच…
Read More » -
गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार का? संजय राऊतांची भाजपवर टीका
नवी दिल्ली/पणजी : योगी आदित्यनाथ यांचे सरकार हे अंहकारयुक्त सरकार आहे. अहंकार सगळ्यांना एक दिवस संपवून टाकतो. त्यामुळे योगी आणि…
Read More » -
प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडीत बिरजू महाराज यांचे निधन
नवी दिल्ली : प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज यांचे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या नातेवाईकांनी ही माहिती…
Read More » -
उत्तर प्रदेशच्या रणांगणात आता अमित शाह उतरणार; ३०० हून जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य
लखनऊ : उत्तर प्रदेशात एकापाठोपाठ एक बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृमंत्री अमित शाह २३ जानेवारीनंतर निवडणुकीच्या मैदानात…
Read More » -
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझीचा कराचीमध्ये मृत्यू
मुंबई : मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटातील ‘मोस्ट वाँटेड’ आरोपी आणि कुख्यात गुंड छोटा शकीलचा साथीदार आणि दाऊद टोळीचा सदस्य सलीम गाझी…
Read More » -
ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, शिवसेनेच्या महापौरांची भूमिका
ठाणे : ठिणगी लावली तर आग भडकणारच. घरी बसलेल्या नेत्याला बोलण्याची संधी मिळावी, त्यासाठी हे सर्व सुरु आहे. पालकमंत्री एकनाथ…
Read More » -
अमरावतीत शिवरायांच्या पुतळ्यावरून रणकंदन; खा. नवनीत राणा यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
अमरावती : शहरातील राजापेठ उड्डाण पुलावरून शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला आहे. यावरुन खा. नवनीत राणा यांनी…
Read More » -
मराठा आरक्षण : शिवनेरी ते मुंबई लाँगमार्च काढणार
मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी, शासन निर्णय आणि नंतर कोर्ट-कचेऱ्यांमुळे महाराष्ट्रातील मारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान, राज्य…
Read More »