Top News
-
एवढंच राहिलं होतं, देवालाही…; ‘तो’ व्हीडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा योगी आदित्यनाथांवर हल्लाबोल
मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ऐन रंगात येऊ लागली आहे. राज्यातील काही भागात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान मोठ्या…
Read More » -
खरा मर्द असता, तर गांधीजींवर गोळी झाडली नसती : संजय राऊत
मुंबई: महात्मा गांधींचा भूमिकेवर आम्हीही टीका केली, पण स्वातंत्र लढ्यात त्यांचं कार्य, कर्तृत्व, बलाढ्य ब्रिटीश सरकारला आव्हान देण्याचं काम गांधीजींनी…
Read More » -
मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सल्लागाराकडूनच सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे वेशीवर; बावनकुळेंचे टीकास्त्र
मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे…
Read More » -
जम्मू-काश्मीरमध्ये जैश कमांडर जाहिद वानीसह ५ दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. गेल्या १२ तासांत दोन ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा…
Read More » -
१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय
अँटिग्वा : १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने ५ गडी राखून बांग्लादेशवर दणदणीत विजय मिळवला असून या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत…
Read More » -
सीताराम कुंटेंचा ‘ईडी’समोर गौप्यस्फोट; अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी…
Read More » -
उद्धव ठाकरेंसमोर डॉ. दीपक सावंत यांची नाराजी !
मुंबई : काही शिवसेना नेत्यांची मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने किंवा ती हुकल्याने नाराजीचा सूर आहे. हे आता हळूहळू समोर येतंय.…
Read More » -
‘नथुराम’ची भूमिका करणाऱ्या अमोल कोल्हे यांची ‘गांधीगिरी ‘; आत्मक्लेश आणि दिलगिरी!
पुणे : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानं नवा वाद…
Read More » -
राज्यातील भाजप फुटीच्या उंबरठ्यावर, काळजी घ्या; नवाब मलिकांचा चंद्रकांत पाटलांना सल्ला
मुंबई : महाराष्ट्रातील भाजपचे अनेक विद्यमान आमदार आमच्या संपर्कात आहेत. नजिकच्या भविष्यात भाजप पक्ष निश्चितपणे फुटणार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी…
Read More » -
मुंबईत आता २३६ नगरसेवक होणार; निवडणूक आयोगाची मान्यता
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने नऊ प्रभागांची संख्या वाढविल्याने मुंबई महापालिकेने २३६ प्रभागांचे सीमांकान करून सुधारित मसुदा राज्य निवडणूक आयोगाला सादर…
Read More »