स्पोर्ट्स
-
टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
मुंबई : सध्या ओमायक्रॉन व्हायरसनं जगाचं टेंशन वाढवलं असताना भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत अनिश्चितेचं वातावरण होतं. काही भारतीय खेळाडू या…
Read More » -
मयांक अग्रवालच्या शतकामुळे भारत सुस्थितीत; पंचाच्या चुकीच्या निर्णयानंतर विराटचा संताप
मुंबई : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची निराशा झाली. अम्पायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे…
Read More » -
आयपीएलच्या पुढील पर्वासाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर
मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल २०२२) पुढील पर्वासाठी ८ फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन ( कायम राखलेल्या) खेळाडूंची यादी जाहीर केली.…
Read More » -
५२ चेंडूत न्यूझीलंडची शेवटची विकेट घेण्यात भारतीय गोलंदाज अपयशी; सामना अनिर्णित
कानपूर : ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अखेर अनिर्णित अवस्थेत संपला आहे. आज शेवटच्या आणि…
Read More » -
पहिल्या कसोटीत न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य
कानपूर : कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ५ बाद ५१ धावांवर असलेल्या टीम इंडियाच्या मदतीला पुन्हा एकदा पदार्पणवीर श्रेयस अय्यर धावला.…
Read More » -
अक्षर पटेलने न्यूझीलंडला २९६ धावांवर रोखले, भारताला पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी, दुसऱ्या डावात १ बाद १४ धावा
कानपूर : भारतीय संघाला पहिल्या डावात ३४५ धावांवर रोखल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने धमाकेदार सुरुवात केली होती. न्यूझीलंडने काल एकही गडी…
Read More » -
श्रेयस अय्यरचे पदार्पणात शतक, भारताच्या पहिल्या डावात ३४५ धावा; न्यूझीलंड बिनबाद १२९
कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामऱ्यांच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने एकही गडी न गमावता १२९ धावा केल्या आहेत.…
Read More » -
पदार्पणवीर श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजाची दमदार खेळी; पहिल्या दिवसअखेर भारत ४ बाद २५८ धावा
कानपूर : कानपूर कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार अजिंक्य रहाणे यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अजिंक्य आणि चेतेश्वर पुजारा यांच्या…
Read More » -
कानपूरमध्ये आजपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना
कानपूर : टी-२० मालिकेत भारताने न्यूझीलंडवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ३ टी-२० सामन्याची मालिका सहज…
Read More » -
टी-२० मालिका : भारताचा न्यूझीलंडवर निर्विवाद मालिका विजय
कोलकाता : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० अशी सहज खिशात घातली. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात फलंदाजांच्या उल्लेखनीय योगदानानंतर…
Read More »