फोकस
-
ठाण्याजवळ कळव्यात दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू; दोघांना वाचविण्यात यश
ठाणे : मुंबईतील चेंबूर, विक्रोळी भागात घडलेल्या दुर्घटनेनंतर ठाण्यातील कळवा, घोलाईनगर भागात डोंगरावरील दरड एका घरावर कोसळून सोमवारी झालेल्या दुर्घटनेत…
Read More » -
ठाणे जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण; कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी, बदलापुरात पूरस्थिती
ठाणे : कालपासून सुरू झालेल्या पावसाने आजही संपूर्ण ठाणे जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची दाणादाण उडाली…
Read More » -
पावसाचा कहर सुरूच, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; कोकण रेल्वे ठप्प
मुंबई: सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत पावसाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने मध्य…
Read More » -
ठाण्यात मुसळधार पावसाने भिंत कोसळली; पाच गाड्यांसह दुचाकींचेही नुकसान
ठाणे : मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबुर आणि विक्रोळी भागात घडलेल्या दुर्घटना ताज्या असतानाच ठाण्यातही भिंत कोसळली. कॉसमॉस इमारतीची संरक्षक भिंत…
Read More » -
मुंबईत पावसाचे मृत्यूतांडव; हकनाक ३१ बळी !
मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले असून शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. रौद्र…
Read More » -
मुंबईत पावसाचे थैमान; महापालिकेने १० तासांत उपसले तब्बल ४४२ कोटी लिटर पाणी
मुंबई : काल संध्याकाळपासूनच पावसाने मुंबईला झोडपून काढलं आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूकीचा खोळंबा…
Read More » -
मोटरमनने प्रसंगावधान दाखविल्याने वृद्ध व्यक्ती मृत्यूच्या दारातून परतला !
मुंबई : वाराणसी रेल्वे कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचत असताना एक वृद्ध व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडत असल्याचं मोटरमनला दिसलं. त्यानंतर मोटरमननं…
Read More » -
मुंबईत तीन दुर्घटनांमध्ये २५ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांना शोक, मृतांच्या परिवाराला मदतीची घोषणा
मुंबई: मुंबईत कालची रात्र पावसामुळं काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे.…
Read More » -
मुंबई, पालघरमध्ये येत्या २४ तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबई: राज्याच्या राजधानी मुंबईला पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबईतील काही भागात २०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. नालासोपारा, सायन…
Read More » -
चेंबूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर
मुंबई : मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुंबईतील मुसळधार…
Read More »