फोकस
-
दानिश सिद्दीकी यांच्या हत्येचा जगभरातून निषेध
नवी दिल्ली :पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळविलेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी अफगाणिस्तानातील संघर्षाचे वार्तांकन करत असताना त्यांची तालिबानींनी हत्या केली.…
Read More » -
पावसाचा हाहाकार; चेंबूर, विक्रोळीत दरड कोसळल्याने १४ ठार
मुंबई : मुंबईच्या अनेक भागांमध्ये शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागांमध्ये तलावसदृश्य परिस्थिती निर्माण…
Read More » -
मुंबईसह उपनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस
मुंबई : पावसाळा सुरू झाला की देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळतं. यंदाही यात कोणताही बदल झालेला…
Read More » -
पुणे-नाशिक प्रवास होणार सुस्साट, नारायणगाव बायपासचे काम पूर्ण
पुणे : देशभरात रस्ते निर्मितीचा चालना मिळत असून, अनेक ठिकाणी वाहतुकीला सुसज्ज असे महामार्ग बनवण्यात आलेत. विशेष म्हणजे हे सर्व…
Read More » -
लोणकर कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सांत्वन
मुंबई : ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत, काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना…
Read More » -
महामेट्रो करणार नवी मुंबई मेट्रोचं परिचालन
नागपूर : नागपूर, पुणेपाठोपाठ नवी मुंबई राज्यातील तिसरे शहर असणार आहे जिथे महामेट्रोला प्रकल्प संचलनाचे काम सोपवण्यात आलं आहे. त्यामुळं…
Read More » -
‘लव्ह जिहाद’मुळे लग्न मोडलं; विरोध करणाऱ्यांना बच्चू कडू यांचा सज्जड दम
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात चर्चेत असणाऱ्या आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू नाशिक येथे…
Read More » -
‘पुलित्झर’ विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानात हत्या
काबूल : प्रतिष्ठित समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा गुरुवारी रात्री अफगाणिस्तानच्या कंदाहार येथे वृत्तांकन करताना…
Read More » -
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, येत्या ४८ तासात जोर वाढणार
मुंबई : राज्याच पावसाचा जोर वाढला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी…
Read More » -
देशद्रोहाचा कायदा रद्द का केला जात नाही? सुप्रीम कोर्टाची केंद्राला विचारणा
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आज (गुरुवारी) देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींसारख्या लोकांना…
Read More »