फोकस
-
गणेशोत्सव मिरवणुकीवर बंदी; विसर्जनासाठी फक्त ५-१० जणांनाच परवानगी
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने यंदाच्या गणेशोत्सवाबाबत काही कडक नियम लागू करीत अत्यंत…
Read More » -
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या…
Read More » -
सुप्रीम कोर्ट करणार सीबीआयच्या कामगिरीचे मूल्यमापन
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने सीबीआयच्या कामगिरीचे मूल्यमापन करायचे ठरविले आहे. सीबीआयने किती प्रकरणांचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण केला व त्यातील…
Read More » -
राज्यात उद्यापासून पुन्हा जाेरदार पावसाची शक्यता
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळे ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान…
Read More » -
टीव्ही चॅनेल, वेबसाइटसाठी नियामक यंत्रणा आहे का; सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला विचारणा
नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून सर्वोच्च न्यायालायसह अन्य राज्यांमधील उच्च न्यायालयांनी केंद्रातील मोदी सरकारला अनेकविध विषयांवरून चांगलेच सुनावल्याचे पाहायला…
Read More » -
हैबतुल्ला अखुंदजादा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता; तालिबानची घोषणा
काबूल : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर याठिकाणी सत्ता स्थापणेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा हे त्यांचा…
Read More » -
शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानाईत-धिवरे
शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानाईत-धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बानाईत याआधी रेशीम उद्योग विभागाच्या…
Read More » -
ठाण्यात फेरीवाल्यांची गुंडगिरी; सहाय्यक पालिका आयुक्तांवर हल्ला, दोन बोटे तुटली
ठाणे : महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता…
Read More » -
अभिनेता अरमान कोहलीच्या घरी एनसीबीचा छापा
मुंबई : अभिनेता अरमान कोहलीच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने छापा टाकला आहे. ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीसाठी हा छापा टाकला.…
Read More » -
कफ परेड, मंत्रालय, नरिमन पॉईंटसह बराचसा भाग २०५० पर्यंत पाण्याखाली जाणार !
मुंबई : वातावरण बदलाचा परिणाम येत्या काळात मुंबईतही जाणवणार असं अनेक तज्ज्ञांकडून बोललं जातं. आता मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह…
Read More »