फोकस
-
महिलेने कॉलर पकडून सवाल केला, पण नेहरु म्हणाले नाहीत ‘माझ्या जीवाला धोका आहे!’
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही…
Read More » -
‘बुली बाई’ ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून अटक
नवी दिल्ली : बुली बाई’ अॅप तयार करणाऱ्या मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिटने आसाममधून अटक केली आहे. डीसीपी केपीएस…
Read More » -
सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार झाले आहेत. नवी पेठेतील ठोसर…
Read More » -
‘निघून गेल्या’ हा शब्द कृपया वापरू नका’; थरथरत्या आवाजात ममता सपकाळ यांचे आवाहन
पुणेः निराधार मुलांना मायेची सावली देणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे असंख्य अनाथ मुले पोरकी झाली, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटत आहेत.…
Read More » -
वादग्रस्त कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात
पुणे: महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणार्या कालीचरण महाराज यांना पुणेपोलिसांनी रायपूर तुरुंगातून ताब्यात घेतले असून आज दुपारपर्यंत त्यांना पुण्यात…
Read More » -
‘अनाथांची माय’ गेली ! वात्सल्याची ज्योत निमाली !
पुणे : ‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. पुण्यातील…
Read More » -
ओएनजीसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी अलका मित्तल
मुंबई : देशातील सात महारत्न असलेल्या कंपन्यांमधील सर्वात प्रभावी आणि महत्वपूर्ण ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन कंपनीची (ओएनजीसी) धुरा पहिल्यांदा…
Read More » -
‘माय होम इंडिया’चा वन इंडिया पुरस्कार एस कोशण्ट सुमेर यांना प्रदान
मुंबई : ‘माय होम इंडिया’ च्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा वन इंडिया पुरस्कार यंदा मेघालयातील सुप्रसिद्ध लेखक एस कोशण्ट सुमेर…
Read More » -
वैष्णोदेवी यात्रेत चेंगराचेंगरी, १३ जणांचा मृत्यू; दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती
जम्मू : जम्मूच्या कटरामधील वैष्णोदेवी मंदिर परिसरात रात्री २ च्या सुमाराम चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १३ लोकांचा मृत्यू झाला आहे.…
Read More » -
मध्य रेल्वेवर २४ तासांचा ‘मेगाब्लॉक’; ठाणे ते दिवा धीमा मार्ग बंद, लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द
मुंबई : मध्य रेल्वेकडून ठाणे – दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील वळणासाठी नव्या रुळावरून सध्याच्या धीम्या मार्गावरील रुळांना जोडण्यास कळवा…
Read More »