शिक्षण
-
एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलै २०२१ पर्यंत भरणार; अजित पवारांची घोषणा
मुंबई: राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात…
Read More » -
सरकारला पार्थ पवार, आदित्य ठाकरेंची चिंता !
पुणे : स्वप्निल लोणकरची आत्महत्या नसून सरकार पुरस्कृत हत्या असल्याचा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी प्रतिक्रिया देताना केला आहे.…
Read More » -
एमपीएससी पास, पण नोकरी नाही; निराश तरुणाची आत्महत्या
पुणे : कोरोनानं गेल्या दीड वर्षांपासून सर्वत्र हाहाकार माजवला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, उद्योगधंदे बुडाले आहेत तर…
Read More » -
अखेर बारावी परीक्षेच्या निकालाचे निकष जाहीर
मुंबई : महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय…
Read More » -
पश्चिम बंगालच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार १० लाखांपर्यंत कर्ज
कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट क्रेडिट कार्ड सुरू केले. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साधारण वार्षिक व्याज दरावर…
Read More » -
विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास मान्यता रद्द; शालेय शिक्षणमंत्र्यांचा इशारा
मुंबई: शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे.कोरोनाच्या काळात अनेक पालकांच्या नोकरी, व्यवसायात बाधा निर्माण झाली आहे. आर्थिक समस्यांमुळे पालकांना…
Read More » -
मुंबई विद्यापीठात आता मराठीतून अभियांत्रिकीचे शिक्षण
मुंबई : क्षेत्रीय भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याच्या एआयसीटीईच्या शिफारशीला मंगळवारी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मुंबई…
Read More » -
फी न भरणाऱ्या पालकांना कायदेशीर नोटीस; सानपाडा येथील रेयान इंटरनॅशनल शाळेची मुजोरी
नवी मुंबई : पालकांवर फी घेण्याची सक्ती करू नये असं राज्य शासनाकडून सांगण्यात येत असलं तरी बहुतांश शाळा फीसाठी पालकांच्या…
Read More » -
कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ : उदय सामंत
मुंबई : कोरोनाच्या काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे अशा अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात…
Read More » -
११ वी प्रवेशाच्या १०० गुणांच्या सीईटी परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न
मुंबई : दहावी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता अकरावीच्या प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना…
Read More »