अर्थ-उद्योग
-
टाटा मोटर्सकडून अहमदाबाद जनमार्ग लिमिटेडला ६० अल्ट्रा अर्बन इलेक्ट्रिक बसेसची डिलिव्हरी
अहमदाबाद : शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देण्याप्रती आपली बांधीलकी आणखी दृढ करत टाटा मोटर्स या भारतातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक…
Read More » -
लिवप्युअरचे ३ नावीन्यपूर्ण वॉटर प्युरिफायर्स लॉन्च
मुंबई : लिवप्युअर या वॉटर प्युरिफायर्स, एअर कंडिशनर्स आणि झोप व वेलनेस उपाययोजनांच्या आघाडीच्या उत्पादकाने अलीकडेच नवीन, अद्ययावत आणि तंत्रज्ञानावर…
Read More » -
अॅग्रीबझारचे व्हर्च्युअल पेमेंट सोल्यूशन ‘अॅग्रीपे’
मुंबई : अॅग्रीबझार या भारतातील आघाडीच्या फुल-स्टॅक अॅग्रीटेक कंपनीने व्यासपीठावर व्यवहार करताना युजर्सना (ग्राहक व विक्रेते) अतिरिक्त सुरक्षितता व सुधारित…
Read More » -
एमजी हेक्टर प्लस मालकांची लक्झरी एसयूव्ही एमजी ग्लॉस्टरला पसंती
मुंबई : एमजी मोटर्सने लक्झरी ब्रॅण्ड कारच्या मालकांसोबत इतर ग्राहकांचे लक्ष झपाट्याने वेधून घेतले आहे. मर्सिडीज, व्होल्व्हो, जग्वार, रेंज रोव्हर…
Read More » -
मोदी सरकार आणखी एक सरकारी कंपनी विकणार; सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्सच्या विक्रीला मंजुरी
नवी दिल्ली : मोदी सरकारने सोमवारी सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि. अर्थात सीईएल नंदल फायनान्स अँड लीजिंगला २१० कोटी रुपयांत विकण्यास मंजुरी…
Read More » -
एचडीएफसी एर्गोकडून शेतकऱ्यांसाठी वेबवर आधारित स्व-सहाय्यता पोर्टल
मुंबई: एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स या भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बिगर जीवनविमा कंपनीने आज शेतकऱ्यांना आपल्या स्थानिकीकृत आणि सुगीनंतरच्या दाव्यांना…
Read More » -
अॅज्वा फिनटेकद्वारे ‘ईएमएसएमई सारथी’ची सुरुवात
मुंबई : लेखापालन, कर आणि एमएसएमईंशी निगडित अन्य सेवा पुरवणाऱ्या भारतातील भविष्यकालीन एण्ड-टू-एण्ड सोल्युशन पुरवठादार कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅज्वा फिनटेकने…
Read More » -
अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटल लि.चे संचालक मंडळ बरखास्त
मुंबई : आर्थिक संकटात सापडल्यामुळे अनिल अंबानी त्यांच्यापुढे दररोज नवनवीन समस्या उभ्या राहत आहेत. यातच आता भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच…
Read More » -
भारताचे पराग अग्रवाल ट्विटरचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी
नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या दुनियेतून मोठी बातमी येत आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा…
Read More » -
डिजिटल करन्सीसाठी आरबीआयचा केंद्राला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रस्ताव
नवी दिल्ली : लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस खूप महत्वाचा ठरला. तीन कृषी कायदे जसे आले तसे ते रदद्ही झाले.…
Read More »